शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

भिवंडी लोकसभा मतदारसंघात ८५ टक्के उमेदवारांचे डिपॉझिट होते जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 01:32 IST

भिवंडी लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून झालेल्या दोन निवडणुकांमध्ये राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांबरोबर अनेक अपक्षांनी निवडणूक लढवली.

भिवंडी : भिवंडी लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून झालेल्या दोन निवडणुकांमध्ये राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांबरोबर अनेक अपक्षांनी निवडणूक लढवली. अपक्षांमधील काही उमेदवार आपल्या परिसरातील मते खाण्यासाठी पुढे आलेले दिसून येतात, तर काही पक्ष आपण कोणत्या स्थानी आहोत, याची पडताळणी मतांमधून करतात. अपक्षांना एकूण मतांच्या १६ टक्केही मते मिळत नसल्याने त्यांचे डिपॉझिट जप्त होते. मात्र, त्यांच्यामुळे मतांचे विभाजन होत असल्याचे पाहायला मिळते.२००९ मध्ये झालेल्या पुनर्रचनेनंतर भिवंडी मतदारसंघ अस्तित्वात आला. त्यानंतर, लोकसभेच्या दोन निवडणुका झाल्या आहेत. पहिल्या २००९ च्या निवडणुकीत एकूण १६ उमेदवार उभे होते. त्यावेळी एकूण मतदान पाच लाख ८४ हजार २६३ झाले. त्यानुसार, अपेक्षित मते न मिळाल्याने १३ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. म्हणजेच, ८१ टक्के जणांचे डिपॉझिट जप्त झाले. २०१४ मध्ये झालेल्या दुसऱ्या लोकसभा निवडणुकीत एकूण १३ जण रिंगणात होते. त्यावेळी एकूण आठ लाख ७५ हजार ६०५ मतदान झाले. त्यापैकी अपेक्षित मतदान न झाल्याने ११ उमेदवारांचे म्हणजेच ८४ टक्के उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. असे असतानाही २०१९ मध्ये होणाºया या निवडणुकीत उमेदवारांची संख्या १५ झाली आहे.डिपॉझिट जप्त होऊ नये म्हणून किती लागतात मते?एखाद्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होणार की नाही, हे त्याला मिळालेली मते व वैध मते यांच्या प्रमाणावर अवलंबून असते. कोणत्याही उमेदवाराला एकूण वैध मतांच्या किमान १६ टक्के मते मिळवावी लागतात. तेवढी मते मिळाली नाही, तर त्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होते.85% टक्के उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होत असल्याची आतापर्यंतची सरासरी आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019bhiwandi-pcभिवंडी