शहरं
Join us  
Trending Stories
1
चेंबुरमध्ये पहाटे अग्नितांडव; चाळीत लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू
2
"त्यांना लाज वाटली पाहिजे", पंतप्रधान नेतन्याहू फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांवर भडकले
3
पाकिस्तानमध्ये मोठं काय घडणार? अमेरिकेने नागरिकांसाठी ॲडव्हायजरी जारी केली
4
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
5
अल्लू अर्जुन नाही बॉलिवूडचा हा सुपरस्टार बनला असता 'पुष्पा', जाणून घ्या का नाकारला सिनेमा
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर मात्र संयमित राहावे
7
लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यातून काढता येईना; किरीट सोमय्या महिलांसह पोहोचले पोलीस ठाण्यात
8
जुन्नर विधानसभेतही शरद पवार धक्का देणार! नवं कार्ड बाहेर काढणार?; बेनकेंविरोधात 'हा' उमेदवार मैदानात उतरवणार
9
नवरात्रात विनायकी चतुर्थी: ६ राशींना लाभ, सुख-समृद्धी-सौभाग्य; पाहा, साप्ताहिक राशीभविष्य
10
हरयाणात भाजपाला पराभूत करत काँग्रेसची सत्ता, तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅकॉ युतीला कौल
11
मविआकडून केवळ दिशाभूल, विकासकामे रोखणाऱ्या शत्रूला निवडणुकीत रोखा: PM नरेंद्र मोदी
12
मराठी भाषेने स्वराज्यासह संस्कृतीची चेतना जागविली; पंतप्रधान मोदी यांचे कौतुकोद्गार
13
PM मोदी यांच्या हस्ते मेट्रो ३ मार्गिकेचे उद्घाटन; प्रवासात शाळकरी मुले, महिलांशी संवाद
14
दुर्गादेवी विरोधकांचा राजकीय संहार करेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मविआवर टीका
15
पंतप्रधानांचा ठाणे दौरा: तीन हजार अवजड वाहने रोखल्याने नाशिक-मुंबई प्रवास झाला सुसाट!
16
हरयाणामध्ये मतदारांनी कोणाला दिला सत्तेचा कौल? ६१ टक्क्यांपेक्षा जास्त मतदानाची नोंद
17
‘वैद्यकीय शिक्षण’मध्ये कंत्राटी भरती करणार; आपलाच निर्णय सरकारकडून धाब्यावर
18
सरळसेवेची ‘ती’ पदे ‘मानधना’वर भरणार; सुट्टीच्या दिवशी राज्य सरकारचा जीआर
19
नायगाव बीडीडी आता ‘डॉ. आंबेडकर संकुल’; महायुती सरकारचा मोठा निर्णय
20
भोजनातून शासकीय वस्तीगृहातील ४० मुलींना विषबाधा; वैद्यकीय महाविद्यालयात उपचार

उत्तन समुद्र किनारा स्वच्छ ठेवण्याचे आवाहन 

By धीरज परब | Published: April 23, 2023 6:33 PM

स्थानिक जागरूक नागरिक, सामाजिक संस्था व लोकप्रतिनिधी यांनी देखील आठवड्यातून २ वेळा स्वच्छता मोहीम राबवून किनारा स्वच्छ - सुंदर ठेवण्याचे आवाहन मीरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी केले आहे. 

मीरारोड - भाईंदरच्या उत्तन ते चौकपर्यंतचा समुद्र किनारा स्वच्छ ठेवण्यासाठी महापालिका कार्य करत आहे. मात्र स्थानिक जागरूक नागरिक, सामाजिक संस्था व लोकप्रतिनिधी यांनी देखील आठवड्यातून २ वेळा स्वच्छता मोहीम राबवून किनारा स्वच्छ - सुंदर ठेवण्याचे आवाहन मीरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी केले आहे. 

उत्तनच्या वेलंकनी तीर्थमंदिर जवळील समुद्र किनारा स्वच्छतेची मोहीम महापालिकेने राबवली होती. या मोहिमेत   अतिरिक्त आयुक्त डॉ. संभाजी पानपट्टे, उपायुक्त रवि पवार व कल्पिता पिंपळे सह पालिकेचे अधिकारी - कर्मचारी सहभागी झाले होते. किनाऱ्यावरचा प्लास्टिक पिशव्या, बाटल्या, रॅपर, गोणी, कपडे आदी  विविध प्रकारचा कचरा गोळा करण्यात आला. यावेळी शासना कडून मिळालेल्या यंत्राच्या सहाय्याने देखील वाळूत रुतलेला कचरा उकरून काढण्यात आला.  

समुद्रात किंवा समुद्रकिनारी अस्वच्छता बेजबाबदार लोकां कडून पसरविली जात असून समुद्र प्रदूषित होऊन त्याचा परिणाम जलचरांवर होतो.  पर्यावरण प्रदूषित होते. त्यामुळे नागरिकांनी कचरा केवळ कचरा पेटीत टाकणे व किनारा स्वच्छ ठेवणे हे सर्वांचे कर्तव्य असल्याचे आयुक्त यांनी सांगितले. 

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकMira Bhayanderमीरा-भाईंदर