शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

महावितरणच्या संपाचा बदलापूरकरांना झटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 04:07 IST

ग्राहक दहा तास अंधारात : कर्मचाऱ्यांचा आडमुठेपणा, क्षुल्लक कारणामुळे बिघाड

बदलापूर : सलग तीस तासांच्या पाणीकपातीमुळे त्रस्त असलेल्या बदलापूरकरांच्या त्रासात सोमवारी महावितरणाच्या संपाची भर पडली. बदलापूर पश्चिमेतील जवळपास दीड लाख नागरिकांना सोमवारची रात्र अंधारात काढावी लागली. रात्री साडेदहाच्या सुमारास झालेला क्षुुल्लक तांत्रिक बिघाड संपावर असलेल्या कर्मचाºयांनी दुरूस्त न करता थेट पहाटेपर्यंत वाट पाहिली. त्यामुळे महावितरणाच्या कर्मचा-यांविरूद्ध बदलापूरमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

बदलापूर आणि अंबरनाथमध्ये या आठवडयापासून पाणीकपात लागू करण्यात आली आहे. त्यामुळे सोमवार आणि मंगळवारच्या पहाटे पाणी येणार नसल्याने नागरिकांत संतापाचे वातावरण होते. त्यात सोमवारी सुरू झालेल्या महावितरणाच्या कर्मचाºयांच्या संपाचा बदलापूरकरांना फटका बसला. बदलापूर पश्चिमेत सायंकाळी सात ते आठ आणि पुढे साडेदहानंतर खंडित झालेला वीजपुरवठा सकाळी साडेआठ पर्यंत सुरळीत झाला नव्हता. ऐन झोपेच्यावेळी खंडीत झालेल्या या वीजपुरवठयाबाबत तक्र ार करण्यासाठी असलेला दूरध्वनी बंद असल्याने नागरिकांच्या संतापात भर पडत होती. सकाळीही वीजपुरवठा सुरळीत न झाल्याने नागरिकांच्या संतापात भर पडली होती. अखेर साडेआठच्या सुमारास वीजपुरवठा सुरळीत झाला.च्मोरिवली येथे झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे वीजपुरवठा खंडित झाल्याची माहिती नंतर महावितरणचे अभियंते देत होते.च्मात्र यामुळे तब्बल दहा तास दीड लाख बदलापूरकर अंधारात होते. तर बदलापूर पूर्वेतल्या औद्योगिक क्षेत्रालाही याचा फटका बसला. क्षुल्लक दुरूस्तीचे काम न केल्यामुळे संपूर्ण रात्र बदलापूरकरांना अंधारात काढावी लागली. 

टॅग्स :thaneठाणे