शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या फायद्यासाठी हरयाणाची पुनरावृत्ती करा; अजित पवार यांचं राज्यातील जनतेला आवाहन
2
OBC यादीत महाराष्ट्रातील काही जातींचा समावेश होणार; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची केंद्र सरकारला शिफारस
3
रतन टाटा यांची प्रकृती चिंताजनक, मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात ICU मध्ये दाखल; सूत्रांची माहिती
4
IND vs BAN : विक्रमी विजयासह टीम इंडियाच्या नावे झाली आणखी एक मालिका
5
लाडकी बहीण योजना कधीपर्यंत चालणार? रक्कम किती वाढणार?; मुख्यमंत्री शिंदेंनी दिली माहिती
6
महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये हरियाणाच्या निकालाची पुनरावृत्ती होणार; चंद्राबाबू नायडूंचे भाकित
7
Nitish Reddy अन् Rinku Singh ची दमदार फिफ्टी, टीम इंडियाच्या नावे झाले २ मोठे विक्रम
8
पराभव जिव्हारी, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर काँग्रेस नेते म्हणाले- 'EVM शी छेडछाड...'
9
लेडी सिंघम..!! काजोलच्या हॉट अन् डॅशिंग लूकवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा, पाहा Photos
10
महाराष्ट्र जिंकणं काँग्रेससाठी सोपं नाही, हरयाणाच्या निकालामधून शिकावे लागतील हे धडे
11
लेबनॉनची अवस्था गाझासारखी करू; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा थेट इशारा
12
‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ 
13
Smriti Mandhana ची शानदार फिफ्टी; ५०० धावांचा पल्लाही गाठला, पण...
14
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
15
Shafali Verma चा मोठा पराक्रम; श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गाठला मैलाचा पल्ला
16
अजब गजब फिल्डिंग! Live मॅचमध्ये लाबूशेनने 'असा' उभा केला फिल्डर, अंपायरही चक्रावला (Video)
17
सूरतमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, गुंडांना पाहून मित्र पळाला
18
अमेरिकेसारखी सिस्टम बिहारमध्ये प्रशांत किशोर राबवणार; असं पहिल्यांदाच निवडणुकीत होणार! 
19
‘सुंदर तरुणींनी इथेच थांबा, बाकीच्यांनी…’’, HODवर विद्यार्थिनींनी केला गंभीर आरोप 
20
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान सील, PWD ने लावले कुलूप; कारण काय? पाहा...

द्वारली गावाजवळील रस्त्याची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 4:40 AM

नेवाळी : मलंगरोडवरील द्वारली गावाजवळून जाणाऱ्या मलंगरोड रस्त्याची दुरवस्था झाली आहे. चेतना ते नेवाळी नाका ...

नेवाळी : मलंगरोडवरील द्वारली गावाजवळून जाणाऱ्या मलंगरोड रस्त्याची दुरवस्था झाली आहे. चेतना ते नेवाळी नाका या रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण झाले असले तरी. द्वारली गावाजवळील काम आजही झाले नसल्याने या रस्त्यावरील ये-जा करणाऱ्या नागरिकांना तसेच लहान-मोठ्या वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. या खराब रस्त्यामुळे लहान-मोठे अपघात झाले असून तीन ते चार जणांना आपला जीवही गमवावा लागला आहे. अजून किती बळी जाण्याची पालिका वाट पाहत आहे? असा सवाल विचारला जात आहे. मागील पावसाळ्यापासून हा रस्ता खड्डेमय असल्यामुळे वारंवार तक्रारी करूनही त्याकडे कोणीही लोकप्रतिनिधी वा प्रशासन लक्ष देत नाही. आता तर नवीन पत्रीपूल सुरू झाल्यामुळे वाहनांची वर्दळ वाढल्यामुळे द्वारली गावात वाहतूककोंडी होते. सकाळ, संध्याकाळ प्रचंड गर्दीचा सामना येथील नागरिकांना करावा लागतो. पथदिवे नसल्याने व खड्ड्यांमुळे रोजच वाहने नादुरुस्त होऊन बंद पडतात.