शहरं
Join us  
Trending Stories
1
रतन टाटा यांची प्रकृती चिंताजनक, मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात ICU मध्ये दाखल; सूत्रांची माहिती
2
पराभव जिव्हारी, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर काँग्रेस नेते म्हणाले- 'EVM शी छेडछाड...'
3
महाराष्ट्र जिंकणं काँग्रेससाठी सोपं नाही, हरयाणाच्या निकालामधून शिकावे लागतील हे धडे
4
लेबनॉनची अवस्था गाझासारखी करू; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा थेट इशारा
5
‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ 
6
Smriti Mandhana ची शानदार फिफ्टी; ५०० धावांचा पल्लाही गाठला, पण...
7
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
8
Shafali Verma चा मोठा पराक्रम; श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गाठला मैलाचा पल्ला
9
अजब गजब फिल्डिंग! Live मॅचमध्ये लाबूशेनने 'असा' उभा केला फिल्डर, अंपायरही चक्रावला (Video)
10
सूरतमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, गुंडांना पाहून मित्र पळाला
11
अमेरिकेसारखी सिस्टम बिहारमध्ये प्रशांत किशोर राबवणार; असं पहिल्यांदाच निवडणुकीत होणार! 
12
‘सुंदर तरुणींनी इथेच थांबा, बाकीच्यांनी…’’, HODवर विद्यार्थिनींनी केला गंभीर आरोप 
13
राहुल गांधींच्या पत्त्यावर ऑनलाइन जलेबी ...; काँग्रेसच्या जखमेवर भाजपनं चोळलं मीठ!
14
BREAKING: घाटकोपरच्या नारायण नगरमध्ये भीषण आग, नागरिकांची धावपळ; दाट लोकवस्तीमुळे परिसरात घबराट
15
"पवार साहेब म्हणाले, सगळीकडे आयात उमेदवार नाही", तिकीट वाटपाबद्दल रोहित पवारांचं विधान
16
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान सील, PWD ने लावले कुलूप; कारण काय? पाहा...
17
शरद पवारांची चालाख खेळी: हजारो इच्छुकांच्या मुलाखती, पण बारामतीतील पत्ता राखून ठेवला!
18
अपक्ष उमेदवार सावित्री जिंदाल यांचा भाजप सरकारला पाठिंबा; मंत्रीपदाबाबत नवीन जिंदाल म्हणाले...
19
सुप्रिया सुळे यांच्या कारमध्ये नेत्याने फाईलने लपवला चेहरा; अजित पवारांनी रोखठोक शब्दांत दिली प्रतिक्रिया 
20
"काँग्रेस पक्ष इंडिया आघाडीतील इतर पक्षांसाठी ओझं झालाय"; ज्योतिरादित्य शिंदेंचा खोचक टोला

विमानतळाला `दिबां`चे नाव देण्याचा ठराव भिवंडीत मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2021 4:30 AM

भिवंडी : नवी मुंबई विमानतळ नामकरणाचा वाद हळूहळू चिघळण्याची चिन्हे दिसू लागली असून, विमानतळास आगरी समाजाचे लोकनेते दिवंगत दि. ...

भिवंडी : नवी मुंबई विमानतळ नामकरणाचा वाद हळूहळू चिघळण्याची चिन्हे दिसू लागली असून, विमानतळास आगरी समाजाचे लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, यासाठी ठाणे, पालघर, रायगड पट्ट्यातील भूमीपुत्र आगरी-कोळी समाज आक्रमक होऊ लागला आहे. भिवंडी तालुका आगरी समाज उन्नती मंडळ पदाधिकाऱ्यांची सभा अंजुरफाटा समाज हॉल येथे अध्यक्ष अरुण बबन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी झाली. त्यामध्ये विमानतळास दिबांचे नाव देण्याचा ठराव एकमुखाने मंजूर करण्यात आला.

येत्या १० जूनरोजी संपूर्ण जिल्ह्यात याच मागणीकरिता मानवी साखळी उभारण्यात येणार असून, भिवंडी तालुक्यातून हजारोंच्या संख्येने आगरी-कोळी भूमिपुत्रांसह बहुजन समाजाने सामाजिक अंतर बाळगत सहभागी होण्याचे आवाहन केल्याची माहिती अरुण पाटील यांनी दिली.

या सभेस खासदार कपिल पाटील, ज्येष्ठ नेते आर. सी. पाटील, संस्थापक-अध्यक्ष मनोहर पाटील, ॲड भारद्वाज चौधरी, विनोद पाटील, रमेश कराळे, ॲड किरण चन्ने, नामदेव पाटील, बाळाराम कराळे, हनुमान माळी, राजेंद्र भोईर, राजेंद्र मढवी, प्रताप पाटील, सतीश चौधरी आदी उपस्थित होते.

..........

वाचली