शहरं
Join us  
Trending Stories
1
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
2
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अ.भा.म. साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड
3
अजित पवारांची आघाडी; जनसन्मान यात्रेत विधानसभेसाठी आणखी एका उमेदवाराच्या नावाची घोषणा
4
INDW vs PAKW : रिचा घोषनं घेतला सुपर कॅच; पाक कॅप्टनचा खेळ खल्लास! (VIDEO)
5
"उत्तर गाझा खाली करा", IDF ची वॉर्निंग! इस्रायलकडून लेबनॉनमध्ये मृत्यूचं तांडव, हिजबुल्लाहचा पलटवार
6
Bigg Boss18 च्या प्रीमियरला आले अनिरुद्धाचार्य महाराज, सलमानला भेट दिली भगवद् गीता
7
अमेरिकेतील यशानंतर 'अमूल' आता युरोपमध्ये ठेवणार पाऊल!
8
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर 'क्रिकेटचा देव' सचिन तेंडुलकर म्हणतो- "हा सन्मान..."
9
"सरदार पटेलांचा पुतळा पूर्ण झाला पण..."; संभाजीराजे छत्रपतींनी स्पष्टच सांगितलं
10
'इस्रायलने इराणवर हल्ले करावे, पण...', जो बायडेन यांचा बेंजामन नेतन्याहूंना सल्ला
11
धोनी, विराट की रोहित... भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार कोण? 'युनिव्हर्स बॉस' ख्रिस गेलने दिलं उत्तर
12
तिरुपती मंदिराबाबत नवा वाद, प्रसादात सापडले किडे; मंदीर प्रशासनाने दिले स्पष्टीकरण
13
"छत्रपतींच्या स्मारकालाच अडचणी का येतात?", रोहित पवार काय म्हणाले?
14
Gold Investment: दागिने घेण्याऐवजी सोन्यामध्ये 'या' 5 प्रकारे करा गुंतवणूक; मिळेल भरपूर रिटर्न
15
INDW vs PAKW : रेणुकाचा कमालीचा इन-स्विंग चेंडू; पाक बॅटर फक्त बघतच राहिली अन्..
16
संजय राऊतांना पवित्र करण्यासाठी अयोध्याला पाठवू; अब्दुल सत्तारांची बोचरी टीका
17
पाक विरुद्ध हरमनप्रीत कौरनं खेळली 'ही' चाल; या खेळाडूची प्लेइंग इलेव्हनमध्ये एन्ट्री
18
"स्मारकाच्या कामात स्थगिती आणणाऱ्या काँग्रेसच्या वकिलांचाही..."; संभाजीराजे छत्रपतींना फडणवीसांचा सल्ला
19
तिलक वर्मा की नितीश रेड्डी? मयंक यादव की रवी बिश्नोई? आकाश चोप्राने निवडली टीम इंडियाची Playing XI
20
तरुणाच्या आत्महत्येला मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री जबाबदार; मनोज जरांगेंनी काय दिला इशारा?

भिवंडीत वाहतूक कोंडीची समस्या बिकट; मनपा, वाहतूक विभागाच्या नियोजन शून्य कारभाराचा नागरिकांना फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2023 8:04 PM

कल्याण नाका, भिवंडी महानगरपालिका ते वंजारपट्टी नाका या दरम्यान वाहतूक कोंडीत फसलेल्या वाहन चालकांची दमछाक होत आहे.

भिवंडी - भिवंडी शहरात महापालिका प्रशासन व वाहतूक पोलिस यांच्या मधील समन्वयाअभावी शहरातील सर्वच रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असताना या वाहतूक कोंडीचे नियोजन करायचे कोणी, असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. त्यामुळे कल्याण नाका, भिवंडी महानगरपालिका ते वंजारपट्टी नाका या दरम्यान वाहतूक कोंडीत फसलेल्या वाहन चालकांची दमछाक होत आहे.

 शहरात वाहन स्थळांचे योग्य नियोजन कुठेच केले नसल्याने उपविभागीय अधिकारी कार्यालय, भिवंडी न्यायालय, पोलीस उपायुक्त कार्यालय,तहसीलदार कार्यालय, पंचायत समिती,स्व. इंदिरा गांधी शासकीय उपजिल्हा रुग्णालय,तिन्ही नोंदणी रजिष्टार कार्यालय व महानगरपालिका या सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालय एकाच ठिकाणी असल्याने या ठिकाणी दररोज शेकडो चार चाकी व त्याहून अधिक पटीने दुचाकी वाहन भिवंडी शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागातून येत असतात. वाहन पार्किंगची व्यवस्था नसल्याने वाहन चालकांसमोर आपली वाहन नक्की उभी करायची कुठे हा प्रश्न त्यांच्या समोर उपस्थित होत आहे.त्यातच रस्त्यावर उभ्या केलेल्या वाहनांना टोईंग व्हॅन वाले उचलून नेत असल्याने नागरिकांना विनाकारण आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.टोविंग व्हॅनच्या कारवाईने नागरिक धास्तावले आहेत.

       वाहतूक कोंडीतून नागरिकांचे सुटका करण्यासाठी महापालिका प्रशासनाने लाखो रुपये खर्च करून शहरात सिग्नल यंत्रणा उभारली आहे मात्र ही सिग्नल यंत्रणा सध्या बंद आहे, त्यामुळे सिग्नल यंत्रणेवर महापालिकेने केलेला लाखोंचा खर्च वाया गेला असून वाहतूक कोंडीची समस्या जैसे थे अशीच राहिली आहे.शहरात वाहतूक कोंडीच्या संकटाला समस्त नागरिकांना ,शाळकरी विद्यार्थी चाकरमानी यांना सामोरे जावे लागत आहे. 

टॅग्स :bhiwandiभिवंडीTrafficवाहतूक कोंडी