शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या फायद्यासाठी हरयाणाची पुनरावृत्ती करा; अजित पवार यांचं राज्यातील जनतेला आवाहन
2
OBC यादीत महाराष्ट्रातील काही जातींचा समावेश होणार; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची केंद्र सरकारला शिफारस
3
रतन टाटा यांची प्रकृती चिंताजनक, मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात ICU मध्ये दाखल; सूत्रांची माहिती
4
IND vs BAN : विक्रमी विजयासह टीम इंडियाच्या नावे झाली आणखी एक मालिका
5
लाडकी बहीण योजना कधीपर्यंत चालणार? रक्कम किती वाढणार?; मुख्यमंत्री शिंदेंनी दिली माहिती
6
महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये हरियाणाच्या निकालाची पुनरावृत्ती होणार; चंद्राबाबू नायडूंचे भाकित
7
Nitish Reddy अन् Rinku Singh ची दमदार फिफ्टी, टीम इंडियाच्या नावे झाले २ मोठे विक्रम
8
पराभव जिव्हारी, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर काँग्रेस नेते म्हणाले- 'EVM शी छेडछाड...'
9
लेडी सिंघम..!! काजोलच्या हॉट अन् डॅशिंग लूकवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा, पाहा Photos
10
महाराष्ट्र जिंकणं काँग्रेससाठी सोपं नाही, हरयाणाच्या निकालामधून शिकावे लागतील हे धडे
11
लेबनॉनची अवस्था गाझासारखी करू; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा थेट इशारा
12
‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ 
13
Smriti Mandhana ची शानदार फिफ्टी; ५०० धावांचा पल्लाही गाठला, पण...
14
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
15
Shafali Verma चा मोठा पराक्रम; श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गाठला मैलाचा पल्ला
16
अजब गजब फिल्डिंग! Live मॅचमध्ये लाबूशेनने 'असा' उभा केला फिल्डर, अंपायरही चक्रावला (Video)
17
सूरतमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, गुंडांना पाहून मित्र पळाला
18
अमेरिकेसारखी सिस्टम बिहारमध्ये प्रशांत किशोर राबवणार; असं पहिल्यांदाच निवडणुकीत होणार! 
19
‘सुंदर तरुणींनी इथेच थांबा, बाकीच्यांनी…’’, HODवर विद्यार्थिनींनी केला गंभीर आरोप 
20
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान सील, PWD ने लावले कुलूप; कारण काय? पाहा...

‘ताैक्ते’मुळे उन्मळलेल्या वृक्षांसह फांद्या रस्त्यातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 4:43 AM

ठाणे : तौक्ते चक्रीवादळानंतर ठाण्याच्या विविध भागांत वृक्ष उन्मळून पडले होते. झाडांच्या फांद्यादेखील पडल्या होत्या. परंतु, तीन दिवस उलटूनही ...

ठाणे : तौक्ते चक्रीवादळानंतर ठाण्याच्या विविध भागांत वृक्ष उन्मळून पडले होते. झाडांच्या फांद्यादेखील पडल्या होत्या. परंतु, तीन दिवस उलटूनही अनेक भागांतील वृक्ष आणि फांद्या उचलण्यात आल्या नसल्याचा आरोप करून विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण यांनी बुधवारी महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावरच हातात फांद्या घेऊन आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी विरोधी पक्षनेत्यांसह आंदोलन करणाऱ्या इतर पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले.

महासभेच्या दिवशी केलेल्या या आंदोलनाच्या वेळी महापालिकेच्या सुरक्षारक्षकांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसह हातात वृक्षांच्या फांद्या घेऊन आंदोलन केले. तीन दिवसांपासून उन्मळून पडलेले वृक्ष, फांद्या वृक्ष प्राधिकरणाने उचललेल्या नाहीत. या विभागाचे काम योग्य पद्धतीने केले जात नाही. केवळ बिल्डरांच्या फायद्याचे असलेले प्रस्ताव या विभागाकडून मंजूर केले जात आहेत. वृक्षांची छाटणी देखील केली गेलेली नाही, त्यामुळेच वृक्ष उन्मळून पडल्याचा आरोपही त्यांनी केला.