शहरं
Join us  
Trending Stories
1
रतन टाटा यांची प्रकृती चिंताजनक, मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात ICU मध्ये दाखल; सूत्रांची माहिती
2
पराभव जिव्हारी, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर काँग्रेस नेते म्हणाले- 'EVM शी छेडछाड...'
3
महाराष्ट्र जिंकणं काँग्रेससाठी सोपं नाही, हरयाणाच्या निकालामधून शिकावे लागतील हे धडे
4
लेबनॉनची अवस्था गाझासारखी करू; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा थेट इशारा
5
‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ 
6
Smriti Mandhana ची शानदार फिफ्टी; ५०० धावांचा पल्लाही गाठला, पण...
7
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
8
Shafali Verma चा मोठा पराक्रम; श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गाठला मैलाचा पल्ला
9
अजब गजब फिल्डिंग! Live मॅचमध्ये लाबूशेनने 'असा' उभा केला फिल्डर, अंपायरही चक्रावला (Video)
10
सूरतमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, गुंडांना पाहून मित्र पळाला
11
अमेरिकेसारखी सिस्टम बिहारमध्ये प्रशांत किशोर राबवणार; असं पहिल्यांदाच निवडणुकीत होणार! 
12
‘सुंदर तरुणींनी इथेच थांबा, बाकीच्यांनी…’’, HODवर विद्यार्थिनींनी केला गंभीर आरोप 
13
राहुल गांधींच्या पत्त्यावर ऑनलाइन जलेबी ...; काँग्रेसच्या जखमेवर भाजपनं चोळलं मीठ!
14
BREAKING: घाटकोपरच्या नारायण नगरमध्ये भीषण आग, नागरिकांची धावपळ; दाट लोकवस्तीमुळे परिसरात घबराट
15
"पवार साहेब म्हणाले, सगळीकडे आयात उमेदवार नाही", तिकीट वाटपाबद्दल रोहित पवारांचं विधान
16
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान सील, PWD ने लावले कुलूप; कारण काय? पाहा...
17
शरद पवारांची चालाख खेळी: हजारो इच्छुकांच्या मुलाखती, पण बारामतीतील पत्ता राखून ठेवला!
18
अपक्ष उमेदवार सावित्री जिंदाल यांचा भाजप सरकारला पाठिंबा; मंत्रीपदाबाबत नवीन जिंदाल म्हणाले...
19
सुप्रिया सुळे यांच्या कारमध्ये नेत्याने फाईलने लपवला चेहरा; अजित पवारांनी रोखठोक शब्दांत दिली प्रतिक्रिया 
20
"काँग्रेस पक्ष इंडिया आघाडीतील इतर पक्षांसाठी ओझं झालाय"; ज्योतिरादित्य शिंदेंचा खोचक टोला

वणव्यात तीन घरे जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2021 4:42 AM

खर्डी : खर्डी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील बेलपाडा या आदिवासी वस्तीतील तीन घरे वणव्याच्या आगीत जळून खाक झाली. ही घटना बुधवारी ...

खर्डी : खर्डी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील बेलपाडा या आदिवासी वस्तीतील तीन घरे वणव्याच्या आगीत जळून खाक झाली. ही घटना बुधवारी दुपारी ४ च्या सुमारास घडली.

आगीने रौद्ररूप धारण करून हवेमुळे आग पसरल्याची पाहता घरे जळून खाक होताना दिसताच मंडळ अधिकारी संदीप चौधरी, खर्डीचे सरपंच भाग्यश्री डिगे, उपसरपंच प्रणाली खर्डीकर, माजी सरपंच प्रशांत खर्डीकर, प्रकाश जाधव, तलाठी विजय लोहकरे, चंद्रकांत मोंडुळा, कोतवाल राजेश जाधव, दीपक पराड, यशवंत केवारी, रवी डिगे यांनी ग्रामस्थांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, या घटनेत पंडित मधुकर पांढरे, कार्तिक कुलबहादूर आणि भुऱ्या हिलम यांच्या घरांचे नुकसान झाले. वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान, उपसरपंच यांनी पुढाकार घेत लागलीच इतर नागरिकांच्या सहकार्याने पीडित कुटुंबीयांसाठी मदतीचा हात पुढे केला.