शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
3
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
4
बारामतीच्या लेकाने बिग बॉस जिंकले! सूरज चव्हाणसाठी अजित पवारांच्या पत्नीची पोस्ट, म्हणाल्या- "पहिल्या दिवसापासून..."
5
Abhishek Sharma २०० + स्ट्राइक रेटनं कुटत होता धावा, पण 'गडबड घोटाळा' झाला (VIDEO) 
6
Bigg Boss 18 : "मी डाकूंच्या खानदानातून आहे, त्यामुळे...", गुणरत्न सदावर्तेंची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री, सलमानलाही हसू आवरेना
7
बेरोजगारी दूर झाली तर आरक्षणाचा एकही प्रश्न उभा राहणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
8
Bigg Boss 18: ९० च्या दशकातील हिरोईन शिल्पा शिरोडकरची एन्ट्री, सलमान म्हणतो, 'इथे कुठे आली तू...?'
9
Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...
10
प्रयागराजमधील महाकुंभदरम्यान मांस आणि मद्यविक्रीवर बंदी, मुख्यमंत्री योगींचा मोठा निर्णय
11
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
12
३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप
13
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
14
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
15
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
16
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
17
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
18
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
19
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
20
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?

भिवंडी महानगरपालिकेच्या दुर्लक्षित कारभारामुळे गोपाळ नगर परिसरातील नागरिक हैराण, आमदार रईस शेख यांची घेतली भेट

By नितीन पंडित | Published: July 22, 2023 8:48 PM

येथील रहिवासी संकुलनातील नागरिकांनी मनपा प्रशासनाकडे अनेक वेळा विनंती अर्ज करूनही मनपा प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने अखेर गोपाळ नगर रहिवासी संकुलनातील नागरिकांनी आमदार रईस शेख यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन शेख यांना दिले.

भिवंडी : भिवंडी मनपा मुख्यालयाच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या गोपाळ नगर परिसरात अंतर्गत गटारे जमिनीदोस्त झाली असल्याने गटारातील पाणी रहिवासी संकुलनांमध्ये शिरत असल्याने येथील नागरिकांना दुर्गंधी व दूषित पाण्याचा सामना करावा लागत आहे. येथील रहिवासी संकुलनातील नागरिकांनी मनपा प्रशासनाकडे अनेक वेळा विनंती अर्ज करूनही मनपा प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने अखेर गोपाळ नगर रहिवासी संकुलनातील नागरिकांनी आमदार रईस शेख यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन शेख यांना दिले.            गोपाळ नगर परिसरात महापालिकेने सुशोभीकरण केले असून हे सुशोभीकरण करताना मनपाने अंतर्गत गटार व नाल्यांबाबत कोणतेही नियोजन केले नसल्याने या भागात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचत असून बाजूला असलेल्या रहिवासी संकुलांबरोबरच दांडेकर विद्यालयात देखील हे पाणी भारत असते त्यामुळे सौचालय व गटारांचे पाणी देखील बाहेर येत असल्याने या भागात प्रचंड दुर्गंधी येत असते तसेच नागरिकांना होणार पाणी पुरवठा देखील दूषित होत असल्याने नागरिकांचे आरोग्य देखील धोक्यात आले असून या भागात असलेल्या मनपाच्या नाल्यावर कोणतेही संरक्षण नसल्याने या नाल्यात पडून दुर्घटना होण्याची शक्यता देखील गोपाळ नगर रहिवासी संकुलनातील रहिवाश्यांनी आमदार शेख यांना दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे.         आमच्या मागणीकडे महापालिका आतापर्यंत दुर्लक्ष करत असल्याने अखेर शनिवारी आम्ही आमदार रईस शेख यांची भेट घेतली असून सदर विषय लवकरात लवकर मार्गी काढण्यात येणार असून घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देणार असल्याचे आश्वासन देखील आमदार शेख यांनी आम्हाला दिले असल्याची माहिती गोपाळ नगर रहिवाशांनी दिली आहे. 

टॅग्स :bhiwandiभिवंडी