शहरं
Join us  
Trending Stories
1
रतन टाटा यांची प्रकृती चिंताजनक, मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात ICU मध्ये दाखल; सूत्रांची माहिती
2
लाडकी बहीण योजना कधीपर्यंत चालणार? रक्कम किती वाढणार?; मुख्यमंत्री शिंदेंनी दिली माहिती
3
महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये हरियाणाच्या निकालाची पुनरावृत्ती होणार; चंद्राबाबू नायडूंचे भाकित
4
Nitish Reddy अन् Rinku Singh ची दमदार फिफ्टी, टीम इंडियाच्या नावे झाले २ मोठे विक्रम
5
पराभव जिव्हारी, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर काँग्रेस नेते म्हणाले- 'EVM शी छेडछाड...'
6
लेडी सिंघम..!! काजोलच्या हॉट अन् डॅशिंग लूकवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा, पाहा Photos
7
महाराष्ट्र जिंकणं काँग्रेससाठी सोपं नाही, हरयाणाच्या निकालामधून शिकावे लागतील हे धडे
8
लेबनॉनची अवस्था गाझासारखी करू; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा थेट इशारा
9
‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ 
10
Smriti Mandhana ची शानदार फिफ्टी; ५०० धावांचा पल्लाही गाठला, पण...
11
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
12
Shafali Verma चा मोठा पराक्रम; श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गाठला मैलाचा पल्ला
13
अजब गजब फिल्डिंग! Live मॅचमध्ये लाबूशेनने 'असा' उभा केला फिल्डर, अंपायरही चक्रावला (Video)
14
सूरतमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, गुंडांना पाहून मित्र पळाला
15
अमेरिकेसारखी सिस्टम बिहारमध्ये प्रशांत किशोर राबवणार; असं पहिल्यांदाच निवडणुकीत होणार! 
16
‘सुंदर तरुणींनी इथेच थांबा, बाकीच्यांनी…’’, HODवर विद्यार्थिनींनी केला गंभीर आरोप 
17
राहुल गांधींच्या पत्त्यावर ऑनलाइन जलेबी ...; काँग्रेसच्या जखमेवर भाजपनं चोळलं मीठ!
18
BREAKING: घाटकोपरच्या नारायण नगरमध्ये भीषण आग, नागरिकांची धावपळ; दाट लोकवस्तीमुळे परिसरात घबराट
19
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान सील, PWD ने लावले कुलूप; कारण काय? पाहा...
20
शरद पवारांची चालाख खेळी: हजारो इच्छुकांच्या मुलाखती, पण बारामतीतील पत्ता राखून ठेवला!

एक दिवसाआड पाणीपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 4:45 AM

अंबरनाथ पश्चिम भागातील नालंदानगर, कृष्णानगर, पाटील कॉलनी, नवरे पार्क, दोस्ती कॉलनी, रसाळ नगरी, कोहजगाव, कमलाकर नगर आणि वांद्रापाडा भागात ...

अंबरनाथ पश्चिम भागातील नालंदानगर, कृष्णानगर, पाटील कॉलनी, नवरे पार्क, दोस्ती कॉलनी, रसाळ नगरी, कोहजगाव, कमलाकर नगर आणि वांद्रापाडा भागात अनियमित पाणीपुरवठा होत आहे. जीवन प्राधिकरणातर्फे एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र त्यातही एखाद्या दिवशी पाणीपुरवठा खंडित झाल्यास नागरिकांना दोन ते तीन दिवस पाणीपुरवठा होत नाही. या अनियमित पाणीपुरवठ्याविरोधात काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष प्रदीप पाटील आणि चरण रसाळ यांनी कार्यकर्त्यांसह जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. मुळात अंबरनाथ शहराला नियमित पाणीपुरवठा होणे अपेक्षित असताना जीवन प्राधिकरण एक दिवसाआड पाणीपुरवठा करीत आहे. प्राधिकरणाने संपूर्ण शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा याची सवय लावून ठेवली आहे. या एक दिवसाआड पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना पाणी समस्येला सामोरे जावे लागत आहे. त्यातही अनेक वेळा पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना पाण्याविना राहण्याची वेळ येत आहे.

आंदाेलनाचा इशारा

अनेक भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असून, केवळ एक तास पाणीपुरवठा केला जात असल्याने नागरिकांना दोन दिवस पुरेल एवढे पाणी भरणे शक्य होत नाही, अशा परिस्थितीत जीवन प्राधिकरणाने पुन्हा प्रत्येक दिवशी पाणीपुरवठा करण्याचे काम सुरू करावे, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. तसेच एमआयडीसीकडून वाढीव पाणीपुरवठा मिळत नसल्याने एमआयडीसीच्या विरोधातही आंदोलन करण्याचा इशारा प्रदीप पाटील यांनी दिला आहे.

-------------

फोटो आहे.