शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
2
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
3
लग्नाचा जल्लोष संपलाच नाही इतक्यात घरातून तिरडी उठणार; दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू
4
Pahalgam Attack Update : "लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण..."; ढसाढसा रडले आजोबा, गमावला एकुलता एक मुलगा
5
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!
6
"हा देशातील दोन समाजांमध्ये वाद निर्माण होऊन देश अस्थिर करण्याचा कट’’, विजय वडेट्टीवार यांचा दावा   
7
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
8
पहलगाम इथं पर्यटकांवर हल्ला करणारे दहशतवादी भारतात कसे घुसले?; समोर आला मार्ग
9
दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधील पर्यटनाचं काय होणार? स्थानिक लोकांचं सर्वाधिक नुकसान
10
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
11
Pahalgam Attack Update : "भाऊ, वहिनी मॅगी खात होते, गोळी लागताच रक्ताच्या थारोळ्यात..."; काळजात चर्र करणारी घटना
12
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
13
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी स्तब्ध पडून राहिली नवी नवरी
14
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
15
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
16
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
17
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
18
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
19
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
20
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?

उल्हासनगरातील वालधुनी नदीची साफसफाई

By सदानंद नाईक | Updated: March 18, 2025 13:03 IST

वालधुनी नदीची साफसफाई ऐन उन्हाळ्यात जेसीबी मशीनद्वारे केली जात असून नदी पात्रातून काढलेली गाळ व कचरा उचलण्यात येत आहे.

उल्हासनगर : महापालिका दरवर्षी पावसाळ्यापूर्वी वालधुनी नदीसह लहान मोठ्या नाल्याची सफाई जेसीबी मशीन लावून केला जातो. यावर्षी मात्र वालधुनी नदीची साफसफाई ऐन उन्हाळ्यात जेसीबी मशीनद्वारे केली जात असून नदी पात्रातून काढलेली गाळ व कचरा उचलण्यात येत आहे.

 शहराच्या मधोमध वाहणारी वालधुनी नदी शहराला वरदान नं ठरता शाप ठरत असल्याचे बोलले जात आहे. नदी पात्रात गाळ, प्लास्टिक कचऱ्याने तुंबल्याने, नदीच्या दुर्घधीचा त्रास किनाऱ्यावरील नागरिकांना होऊ लागला. आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी नदीच्या प्रदूषणाचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये. यासाठी नदीच्या साफसफाईचा निर्णय पावसाळ्यापूर्वी घेतला. उल्हासनगर रेल्वे स्टेशन, संजय गांधीनगर, रेणुका सोसायटी, वडोलगाव आदी परिसरात नदीची सफाई जेसीबी मशीनद्वारे केली जात आहे. नदीची साफसफाई झाल्यामुळे नदीच्या प्रदूषणात व दुर्घधी पसरणार नाही.

 महापालिका जेसीबी मशीनद्वारे नदीतील कचरा आणि गाळ काढत असून शहरातील सांडपाणी नदीत मिसळू नये, यासाठी मलनिसारण केंद्र उभारण्यात आले. नागरिकांनी नदी पात्रात कचरा व प्लास्टिक पिशव्या टाकू नये. असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात येत असल्याची माहिती उपायुक्त अजय साबळे व आरोग्य विभागाचे प्रमुख विनोद केणी यांनी दिली आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर