शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
2
जातीय समीकरण आवश्यकच, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका; संघाने टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान
3
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
4
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
5
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा
6
हरयाणानंतर आता महाराष्ट्रातही भाजपला 'फ्रीबीज'चा फायदा होईल का?
7
मृत्यूनंतर चार वर्षांनी तो बनणार बाप, हायकोर्टानं दिला महत्त्वपूर्ण निर्णय 
8
पिंपरीतील लॉजमध्ये धक्कादायक घटना; प्रेयसीवर वार करून तरुणाने संपवलं जीवन!
9
गुरू ग्रहावर एलियनचे अस्तित्व? NASA ने लॉन्च केले मिशन, कोणती माहिती मिळणार? पाहा...
10
वृद्ध दाम्पत्यानं पाण्याच्या टाकीत उडी मारून संपवलं जीवन, समोर आलं धक्कादायक कारण
11
श्वास घेण्यास त्रास; प्रकृती खालावल्याने भाजप आमदाराला एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईला हलवले!
12
Kalyan: कल्याणमध्ये नामांकित बिल्डरकडून मिस फायर? बिल्डरसह मुलगा जखमी, पोलिसांकडून तपास सुरू
13
Hardik Pandya सोबत दिसणारी ही सुंदर तरुणी कोण? व्हायरल झालेल्या फोटोंमुळे रंगली चर्चा
14
'ही' इलेक्ट्रिक स्कूटर १०,००० रुपयांनी स्वस्त, फुल चार्ज केल्यावर १७० किमी धावणार!
15
लोकसभेला ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणारे नेते शरद पवारांच्या भेटीला
16
रुटचे द्विशतक, ब्रूकचे त्रिशतक! ४०० पार भागीदारी; पहिल्या सामन्यात इंग्लंडची 'दिवाळी', ७ नवे विक्रम
17
सोने ८०० रुपयांनी स्वस्त, सणासुदीतही भाव कमीच राहणार, त्यानंतर अशी उसळी घेणार की...
18
Israel Iran War: इराणवर हल्ला कधी केला जाणार? इस्रायल बैठकीत घेणार अंतिम निर्णय
19
काश्मीरमध्ये समिकरण बदलले, नॅशनल कॉन्फ्रन्सने स्वबळावर गाठला बहुमताचा आकडा, काँग्रेसची साथ सोडणार?
20
ओबीसींमध्ये १५ नव्या जातींचा समावेश; मनोज जरांगेंनी सरकारला खिंडीत गाठलं, म्हणाले...

CoronaVirus News in Thane : ठाणे जिल्ह्यात तिसऱ्या दिवशी दोनशेहून अधिक रुग्णांची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2020 1:16 AM

CoronaVirus News in Marathi and Live Updates : रविवारी ठाणे पालिका कार्यक्षेत्रात सर्वाधिक ८८ रुग्ण नोंदवले गेले आहेत. नवीमुंबईत सर्वाधिक पाच जणांचा मृत्यू झाला असून सर्वात कमी एक रुग्ण भिवंडी आणि अंबरनाथ येथे आढळला.

ठाणे: जिल्ह्यात रविवारी २५२ नव्या रुग्णांची नोंद झाल्यामुळे एकूण रुग्णसंख्या ३,६८४ झाली आहे. तर, सात जण दगावल्याने एकूण बळींची संख्या ११२ आहे. रविवारी ठाणे पालिका कार्यक्षेत्रात सर्वाधिक ८८ रुग्ण नोंदवले गेले आहेत. नवीमुंबईत सर्वाधिक पाच जणांचा मृत्यू झाला असून सर्वात कमी एक रुग्ण भिवंडी आणि अंबरनाथ येथे आढळला. बदलापूर येथे रुग्णांच्या संख्येने शतक पूर्ण केले आहे.ठामपामध्ये सापडलेल्या ८८ रुग्णांनी एकूण रुग्णसंख्या एक हजार १७८ झाली आहे. नवीमुंबईत ६२ रुग्णांची नोंद झाल्याने तेथील रुग्णसंख्या एक हजार १९0 झाली आहे. रविवारी पाच जण दगावले असून मृतांचा आकडा ३१ झाला आहे. कल्याण डोंबिवली येथे ४१ नव्या रुग्णांचे निदान झाल्याने एकूण रुग्णसंख्या ५00 झाली आहे. तेथे एक जण दगावला असून मृतांची संख्या ११ वर गेली आहे. १८ नवीन रुग्ण मिराभार्इंदर येथे आढळल्याने तेथील रुग्णसंख्या ३३0 झाली आहे. तेथे एकाचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा १0 झाला आहे. बदलापूरला १६ रुग्णांची नोंद झाली असून तेथील रुग्णसंख्या ११४ झाली आहे. १३ रुग्ण उल्हासनगरमध्ये सापडल्याने तेथील रुग्णसंख्या ११९ झाली आहे. ठाणे ग्रामीणला १२ रुग्ण आढळून आले असून रुग्णसंख्या १७७ वर गेली आहे. सर्वात कमी एक रुग्ण भिवंडी आणि अंबरनाथ येथे नोंदवला गेला आहे. तेथील रुग्णसंख्या अनुक्रमे ४२ आणि ३४ इतकी असल्याची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली.

ठाणे जिल्ह्यात तिसऱ्या दिवशी दोनशेहून अधिक रुग्णांची नोंदठाणे: जिल्ह्यात रविवारी २५२ नव्या रुग्णांची नोंद झाल्यामुळे एकूण रुग्णसंख्या ३,६८४ झाली आहे. तर, सात जण दगावल्याने एकूण बळींची संख्या ११२ आहे. रविवारी ठाणे पालिका कार्यक्षेत्रात सर्वाधिक ८८ रुग्ण नोंदवले गेले आहेत. नवीमुंबईत सर्वाधिक पाच जणांचा मृत्यू झाला असून सर्वात कमी एक रुग्ण भिवंडी आणि अंबरनाथ येथे आढळला. बदलापूर येथे रुग्णांच्या संख्येने शतक पूर्ण केले आहे.ठामपामध्ये सापडलेल्या ८८ रुग्णांनी एकूण रुग्णसंख्या एक हजार १७८ झाली आहे. नवीमुंबईत ६२ रुग्णांची नोंद झाल्याने तेथील रुग्णसंख्या एक हजार १९0 झाली आहे. रविवारी पाच जण दगावले असून मृतांचा आकडा ३१ झाला आहे. कल्याण डोंबिवली येथे ४१ नव्या रुग्णांचे निदान झाल्याने एकूण रुग्णसंख्या ५00 झाली आहे. तेथे एक जण दगावला असून मृतांची संख्या ११ वर गेली आहे. १८ नवीन रुग्ण मिराभार्इंदर येथे आढळल्याने तेथील रुग्णसंख्या ३३0 झाली आहे. तेथे एकाचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा १0 झाला आहे. बदलापूरला १६ रुग्णांची नोंद झाली असून तेथील रुग्णसंख्या ११४ झाली आहे. १३ रुग्ण उल्हासनगरमध्ये सापडल्याने तेथील रुग्णसंख्या ११९ झाली आहे. ठाणे ग्रामीणला १२ रुग्ण आढळून आले असून रुग्णसंख्या १७७ वर गेली आहे. सर्वात कमी एक रुग्ण भिवंडी आणि अंबरनाथ येथे नोंदवला गेला आहे. तेथील रुग्णसंख्या अनुक्रमे ४२ आणि ३४ इतकी असल्याची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे