शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेचं 'मिशन महाराष्ट्र'! राज ठाकरे आज मराठवाड्यात; त्यानंतर नाशिक, पुणे दौरा करणार
2
राष्ट्रवादी प्रवेशाची घोषणा करताच हर्षवर्धन पाटलांचा जुना व्हिडिओ व्हायरल, काय म्हटलंय?
3
अहमदनगर शहराचे नाव 'अहिल्यानगर'; जिल्ह्याचे नाव राहणार तेच; सरकारी आदेश जारी
4
Virat सह अनेक सेलिब्रिटींचे डीपफेक व्हिडीओ बनवून होतेय फसवणूक; बनावट गेमिंग अ‍ॅपद्वारे कोट्यवधींची लूट
5
संतापजनक! "पप्पा वाचवा..." ओरडत पळाल्या मुली; शाळेतून परतताना तरुणांनी काढली छेड
6
'तुम्ही मनी लॉड्रिंग, मानवी तस्करीत...", वैज्ञानिकाला एक व्हिडीओ कॉल अन् गमावले ७१ लाख
7
Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
8
IND vs NZ सामन्यात 'चिटिंग'? आर. अश्विननंही केली 'चॅटिंग', पण...
9
अमेठीत घडलं 'बदलापूर', आरोपी गंभीर जखमी! पोलिसाची रिव्हॉल्वर हिसकावताना घडली घटना
10
संपादकीय: अभिजात मराठी!
11
"दिवट्या आमदार..."; सुनील टिंगरेंवर शरद पवारांची टीका; अजितदादा म्हणाले, "बदनामीचा प्रयत्न..."
12
"शस्त्र सोडून गांधीवादी विचारानं काम करतोय..."; फुटिरतावादी यासीन मलिकचा कोर्टात दावा
13
शेवटच्या दिवशी अरबाजची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री; धावत येऊन निक्कीला उचललं, बेडरुममध्ये घेऊन गेला अन्...; सदस्यही पाहतच राहिले
14
Pan Cardबद्दल तुम्हाला किती माहितीये? पॅन क्रमांकाचा अर्थ काय? एकात असतं तुमचं आडनाव
15
"खाऊन पिऊन बिल उधार ठेवून आले"; दावोस दौऱ्यात CM शिंदेंची १.५८ कोटींची थकबाकी, कंपनीची नोटीस
16
Taro Card: देवीची कृपा मिळवून देणारा चैतन्यमयी आठवडा; वाचा तुमचे साप्ताहिक टॅरो भविष्य!
17
अजित पवारांच्या भायखळा NCP तालुकाध्यक्षाची हत्या; मुंबईत रात्री घडला थरार 
18
दररोज घसतोय Ola Electricचा शेअर; ₹१०० च्या खाली आला भाव; काय करावं? एक्सपर्ट म्हणाले...
19
‘त्या’ ९ मंत्र्यांना पक्षात पुन्हा प्रवेश मिळणार नाही; शरद पवारांनी घेतला मोठा निर्णय : देशमुख
20
अबूझमाडच्या जंगलात ३० नक्षल्यांचा खात्मा; घातपाताचा डाव उधळून लावला

धरणातील पाणीसाठा वाढला

By admin | Published: July 06, 2017 6:11 AM

जिल्ह्यात आतापर्यंत ९८० मिमी पाऊस झाला आहे. पावसाळ्यातील संपूर्ण पावसाच्या सरासरीच्या हे प्रमाण सरासरीच्या ४० टक्के आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : जिल्ह्यात आतापर्यंत ९८० मिमी पाऊस झाला आहे. पावसाळ्यातील संपूर्ण पावसाच्या सरासरीच्या हे प्रमाण सरासरीच्या ४० टक्के आहे. यामुळे धरणातील पाणीसाठाही झपाट्याने वाढून पाणीटंचाईची समस्या कमी झाली आहे.सर्व तालुक्यांत मिळून जुलैअखेरपर्यंत सरासरी १००६.४१ मिमी पाऊस असतो. तो ३ जुलैपर्यंत या सरासरीच्या जवळपास १०० टक्के (९८०.७९ मिमी) पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी याच सुमारास ही सरासरी ६३७ मिमी होती. तालुकानिहाय आतापर्यंत ठाणे परिसरात १०५७ मिमी, शहापूरला ९३६.१०, मुरबाड- ९७२ भिवंडी- ९६६, कल्याण- १००८, उल्हासनगर- १०१३ आणि अंबरनाथला ९१३.४० मिमी पाऊस पडला आहे. यामुळे पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठ्यातही मोठी वाढ झाली आहे. बारवी धरणातही ५७ टक्के, तानसात ५७.४४, मोडक सागर ६०.७, आंध्रा २८.६१, भातसा ४९.९८ टक्के पाणीसाठा तयार झाला आहे.