शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
2
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
3
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
4
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
5
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
6
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
7
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
8
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
9
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
10
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
11
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
12
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
13
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
14
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
15
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
16
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
17
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
18
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
19
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
20
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?

उल्हास नदी प्रदूषित न करण्याचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 4:25 AM

कल्याण : राजमाची डोंगरावरून वाहणारी आणि कर्जत, बदलापूर, अंबरनाथ आणि कल्याणमार्गे समुद्रास मिळणारी उल्हास नदी प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. ...

कल्याण : राजमाची डोंगरावरून वाहणारी आणि कर्जत, बदलापूर, अंबरनाथ आणि कल्याणमार्गे समुद्रास मिळणारी उल्हास नदी प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. अतिक्रमण, सांडपाणी, कारखान्यांतले रसायन व घरगुती टाकाऊ वस्तू यामुळे उल्हास नदीला काही ठिकाणी नाल्याचे स्वरूप आले आहे. या नदीची स्वच्छता आणि सुंदरता अबाधित राहावी आणि प्रदूषण थांबावे या भावनेतून उल्हास नदी बचाव कृती समिती आणि वालधुनी बिरादरी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी राबविलेल्या उपक्रमात रंगीबेरंगी अकरा साड्या (उमाई) उल्हास नदीला ओटी स्वरूपात अर्पण करून नदी प्रदूषित न करण्याचा निर्धार केला गेला.

या अर्पण केलेल्या साड्या याच नदीच्या बाजूला राहणाऱ्या गरजू महिलांना भेट म्हणून देण्यात आल्या. रायते ब्रीज पांजरापोळ या ठिकाणी पार पडलेल्या कार्यक्रमाला कल्याण तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू वंजारी व त्यांच्या पत्नी सीमा, तसेच कांबाच्या सरपंच भारती भगत, वरप ग्रामपंचायत सदस्या संगीता भोईर, म्हारळ ग्रामपंचायत सदस्या वेदिका गंभीरराव, उल्हास नदी बचाव कृती समितीचे अश्विन भोईर यांसह अन्य सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

----------------------------------------------------