शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

अर्धा तास भरून देण्याची शासकीय कर्मचाऱ्यांना सवलत

By admin | Published: August 19, 2015 11:53 PM

राज्य शासनासह स्थानिक स्वराज्य संस्थांत काम करणाऱ्या अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्यासाठी १५ मिनिटांनी उशिरा येण्याची

भार्इंदर : राज्य शासनासह स्थानिक स्वराज्य संस्थांत काम करणाऱ्या अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्यासाठी १५ मिनिटांनी उशिरा येण्याची सवलत मिळाली होती. १ आॅगस्टपासून त्यात अर्ध्या तासाची वाढ केली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना गाडी लेट अथवा वाहतूककोंडीचे कारण देता येणार नसून देण्यात आलेली सवलत कार्यालयीन वेळेत भरुन काढण्याचेही बंधनकारक केले आहे.शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थाच्या कार्यालयांत काम करणारे अनेक कर्मचारी कार्यालयीन क्षेत्राबाहेरील शहरांसह लांबून येत असतात. त्यामुळे त्यांना वेळेवर कामावर हजर राहण्यासाठी धावपळ करावी लागते. त्यातही अनेकदा वाहतुकीचा अडथळा निर्माण झाल्यास त्या कर्मचाऱ्यांना लेटमार्कचा सामना करावा लागतो. ही अडचण लक्षात घेऊन राज्य शासनाने ३१ आॅगस्ट १९८८ च्या परिपत्रकानुसार कर्मचाऱ्यांना कामावर येतेवेळी प्रवासात तांत्रिक अडचण निर्माण झाल्यास १५ मिनिटांची सवलत दिली होती. तसेच एका महिन्यात सवलतीच्या वेळेखेरीज सतत दोन वेळा उशीरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांची एक दिवसाची नैमत्तिक रजा कापली जात असे. ही सवलत जानेवारी २०१५ पासून लागू करण्याचे निर्देश असले तरी अंमलबजावणी १ आॅगस्ट पासून झाली आहे. (प्रतिनिधी)