शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
2
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
3
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
4
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
5
उद्धव ठाकरे नाही, नाना पटोले मुख्यमंत्री होणार? दाव्यावर काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या
6
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि CM एकनाथ शिंदेंची भेट; 'वर्षा' बंगल्यावर अर्धा तास खलबतं
7
काँग्रेस नेत्या कुमारी शैलजा भाजपात जाणार? खट्टर यांच्या ऑफरवर दिलं स्पष्ट उत्तर...   
8
टायमिंगच्या नादात बसनं वेग पकडला; भीषण अपघातात ६ जण जागीच ठार
9
धमकी देणारा 'तो' आमदार कोण?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटावर संजय शिरसाट यांचा दावा
10
हमासचा नवा प्रमुख सिनवारही मारला गेला? इस्रायलने चौकशीला सुरुवात केली
11
Coldplay ची भारतात प्रचंड चर्चा! लाखो रुपयांची तिकिटं क्षणार्धात संपली; काय आहे या बँडचा इतिहास?
12
Dnyaneshwari Jayanti: माऊलींचा विश्वाला अमृत ठेवा; जगत् कल्याणाचे पसायदान देणारी ज्ञानेश्वरी
13
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता
14
Tarot Card: सोमवार थोडा कंटाळवाणा, सप्ताह ठरणार आनंदाचा; वाचा टॅरो भविष्य!
15
Gold Rate Today : सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात सोन्याच्या दरात तेजी; पाहा २२ कॅरेट, २४ कॅरेट सोन्याची किंमत
16
WTC Points Table मध्ये आता लंकेचाही 'डंका'; न्यूझीलंडला दिला मोठा दणका!
17
ऐहिक वासना नष्ट होऊन सर्व सुखाची प्राप्ती करून देणारा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी; एका वाचकाचा प्रासादिक अनुभव!
18
पितृपक्षात गुरुपुष्य योग: १० राशींना लॉटरी, अचानक धनलाभ; लक्ष्मी-कुबेर कृपा, मालामाल व्हाल!
19
मुख्यमंत्रिपदासाठी नाना पटोलेंचं नाव पुढे करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना संजय राऊतांचा टोला, म्हणाले...
20
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?

"आधीचे उद्योगमंत्री कोणत्याच कार्यक्रमला येत नव्हते, मात्र मी सगळ्या कार्यक्रमला हजेरी लावतो’’ - उदय सामंत 

By अजित मांडके | Published: November 11, 2022 3:21 PM

Uday Samant : आधीचे उद्योगमंत्री कोणत्याच कार्यक्रमला येत नव्हते, मात्र मी सगळ्या कार्यक्रमला हजेरी लावतो, असं विधान राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलं आहे. 

- अजित मांडके  ठाणे - आधीचे उद्योगमंत्री कोणत्याच कार्यक्रमला येत नव्हते, मात्र मी सगळ्या कार्यक्रमला हजेरी लावतो, असं विधान राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलं आहे. 

ते म्हणाले की, महाराष्ट्रच्या लघुउद्योगात खूप ताकद आहे. मंत्री झाल्यानंतर ज्या खात्याचा तो मंत्री असतो त्या खात्याला राजाश्रय देण्याचा प्रयत्न करायला हवा. उद्योगांना इंसेंटिव्ह जेंव्हा आम्ही देतो तेव्हा फार मेहरबानी करत नाही. मात्र, अडीच वर्षे का तिजोरीत राहतात हे कळत नाही. उद्योग गेले म्हणून आम्ही आरडाओरडा करतो मात्र, आपल्या उद्योजगना मोठं केलं जातं नाही.  वेदांता, एअरबझ प्रोजेक्ट आले पाहिजे, मात्र आपल्या महाराष्ट्रतल्या उद्योजकांना रेड कार्पेट टाकावे, अशी माझी संकल्पना आहे, असे त्यांनी सांगितले.

सिनारमस कंपनीचा प्रोजेक्ट रायगडाला होणार होता. ही कंपनी इंडोनेशियाला जात होती. कारण त्यांनी सरकारला 37 कोटी दिले होते. मात्र कॅबिनेट सब कमिटीची बैठक लावा, अशी मागणी ते करत असताना ही बैठक झाली नाही. मात्र, आम्ही तातडीने त्यांना सहकार्य करत ही बैठक लावत हा प्रोजेक्ट महाराष्ट्रत वळवला, अशी माहितीही त्यांनी दिली.

मी मंत्री आहे म्हणून माजूरडेपणा करणार नाही. तरुणाई जेंव्हा उद्योग करायला सुरुवात करते तेंव्हा उद्योग विभागाने त्याला सहकार्य केले पाहिजे त्यामुळे उद्योग विभागाने मुख्यमंत्री रोजगार योजना सुरू केली. मुख्यमंत्री रोजगार योजनेत ओबीसी, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना सुद्धा सहकार्य करणार आहोत, असे ते म्हणाले.

टॅग्स :Uday Samantउदय सामंतthaneठाणे