शहरं
Join us  
Trending Stories
1
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
2
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अ.भा.म. साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड
3
अजित पवारांची आघाडी; जनसन्मान यात्रेत विधानसभेसाठी आणखी एका उमेदवाराच्या नावाची घोषणा
4
INDW vs PAKW : रिचा घोषनं घेतला सुपर कॅच; पाक कॅप्टनचा खेळ खल्लास! (VIDEO)
5
"उत्तर गाझा खाली करा", IDF ची वॉर्निंग! इस्रायलकडून लेबनॉनमध्ये मृत्यूचं तांडव, हिजबुल्लाहचा पलटवार
6
Bigg Boss18 च्या प्रीमियरला आले अनिरुद्धाचार्य महाराज, सलमानला भेट दिली भगवद् गीता
7
अमेरिकेतील यशानंतर 'अमूल' आता युरोपमध्ये ठेवणार पाऊल!
8
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर 'क्रिकेटचा देव' सचिन तेंडुलकर म्हणतो- "हा सन्मान..."
9
"सरदार पटेलांचा पुतळा पूर्ण झाला पण..."; संभाजीराजे छत्रपतींनी स्पष्टच सांगितलं
10
'इस्रायलने इराणवर हल्ले करावे, पण...', जो बायडेन यांचा बेंजामन नेतन्याहूंना सल्ला
11
धोनी, विराट की रोहित... भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार कोण? 'युनिव्हर्स बॉस' ख्रिस गेलने दिलं उत्तर
12
तिरुपती मंदिराबाबत नवा वाद, प्रसादात सापडले किडे; मंदीर प्रशासनाने दिले स्पष्टीकरण
13
"छत्रपतींच्या स्मारकालाच अडचणी का येतात?", रोहित पवार काय म्हणाले?
14
Gold Investment: दागिने घेण्याऐवजी सोन्यामध्ये 'या' 5 प्रकारे करा गुंतवणूक; मिळेल भरपूर रिटर्न
15
INDW vs PAKW : रेणुकाचा कमालीचा इन-स्विंग चेंडू; पाक बॅटर फक्त बघतच राहिली अन्..
16
संजय राऊतांना पवित्र करण्यासाठी अयोध्याला पाठवू; अब्दुल सत्तारांची बोचरी टीका
17
पाक विरुद्ध हरमनप्रीत कौरनं खेळली 'ही' चाल; या खेळाडूची प्लेइंग इलेव्हनमध्ये एन्ट्री
18
"स्मारकाच्या कामात स्थगिती आणणाऱ्या काँग्रेसच्या वकिलांचाही..."; संभाजीराजे छत्रपतींना फडणवीसांचा सल्ला
19
तिलक वर्मा की नितीश रेड्डी? मयंक यादव की रवी बिश्नोई? आकाश चोप्राने निवडली टीम इंडियाची Playing XI
20
तरुणाच्या आत्महत्येला मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री जबाबदार; मनोज जरांगेंनी काय दिला इशारा?

भिवंडीतील उड्डाणपूलांवर खड्ड्यांचे साम्राज्य; प्रवासी हैराण, मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष

By नितीन पंडित | Published: July 01, 2024 6:46 PM

भिवंडीतील धामणकर नाका उड्डाणपुलावर प्रचंड खड्डे पडले असून सुमारे एक फूट खोल तर पाच ते सहा फूट रुंद असे भले मोठे खड्डे पडले आहेत.या  भल्या मोठ्या खड्ड्यातून वाहन चालकांना प्रवास करावा लागत आहे.

नितीन पंडितभिवंडी: भिवंडी शहरातील रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाली असतानाच वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका करण्यासाठी बांधण्यात आलेल्या धामणकर नाका उड्डाणपुलासह वंजारपट्टी नाका येथील स्व. एपीजे अब्दुल कलाम उड्डाणपूलावर देखील प्रचंड खड्डे पडले असल्याने नागरिकांसह प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे उड्डाणपूलांवर पडलेल्या या खड्ड्यांकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांचा मनपा प्रशासना विरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

भिवंडीतील धामणकर नाका उड्डाणपुलावर प्रचंड खड्डे पडले असून सुमारे एक फूट खोल तर पाच ते सहा फूट रुंद असे भले मोठे खड्डे पडले आहेत.या  भल्या मोठ्या खड्ड्यातून वाहन चालकांना प्रवास करावा लागत आहे.या खड्ड्यांमध्ये अचानक दुचाकी व रिक्षा तसेच इतर वाहने या खड्ड्यांमध्ये आदळल्याने वाहनांचे नुकसान होत असून प्रवाशांची सुरक्षा देखील धोक्यात आली आहे. त्यामुळे या खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.