शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योगसूर्याचा अस्त, रतन टाटा कालवश; ब्रीच कॅण्डी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
Ratan Tata News Live: ज्ञानी-दानी अन् स्वाभिमानी 'भारत रतन'; देश गहिवरला, मान्यवरांची रतन टाटांना श्रद्धांजली
3
आजचे राशीभविष्य १० ऑक्टोबर २०२४; आजचा दिवस चिंतामुक्त, खुशीचा
4
‘असे’ घडले रतन टाटा; आजीने सांभाळले, स्कूटरमधून नॅनोची प्रेरणा अन् फोर्डला धडा शिकवला
5
चीन युद्धामुळे रतन टाटांची प्रेम कहाणी राहिली अधुरी; पण, नशिबाने काही वेगळेच ठरवले होते
6
मराठीत वैद्यकीय शिक्षण घेण्याचे स्वप्न होणार पूर्ण: PM मोदी; १० मेडिकल कॉलेजचे उद्घाटन
7
अनपेक्षित निकालांचे आम्ही विश्लेषण करू; काँग्रेस नेते राहुल गांधी यांची माहिती
8
हरयाणामध्ये अहंकाराचा फुगा जनतेनेच फोडला; CM एकनाथ शिंदेंची इंडिया आघाडीवर टीका
9
मविआच्या ७० जागांचा तिढा अद्यापही सुटेना; २१८ जागांवर एकमत, बैठकीत बंडखोरी रोखण्यावर भर
10
लवकरच येणार कर्ज स्वस्ताई; RBIकडून व्याजदर ६.५ टक्क्यांवर कायम, आगामी बैठकीत कपातीचे संकेत
11
...तर बांधकामाच्या सर्व नव्या परवानग्या थांबवू; उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला इशारा
12
STला मिळणार ३०० कोटी; बिल्डरांमार्फत ३८ जागांचा विकास, मुंबईतील मोक्याच्या जागांचा समावेश
13
१९ ओबीसी जातींचा केंद्रीय सूचीमध्ये समावेश; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने दिली मंजुरी
14
AI मदतीने शोधला प्रथिनांचा कोड अन् मिळाले नोबेल; डेव्हिड बेकर, डेमिस हसाबिस, जॉन जम्पर मानकरी
15
Ratan Tata Passed Away : “मोठं स्वप्न पाहणं अन् दुसऱ्यासाठी दायित्वाची भावना...” PM मोदींनी या शब्दांत वाहिली टाटांना श्रद्धांजली
16
Ratan Tata Death: गडकरींची टाटांना आदरांजली: देशाने संवेदनशील उद्योजक-समाजसेवक गमावल्याची व्यक्त केली भावना
17
नाशिकच्या नेहरु वनोद्यानाने रतन टाटा यांना घातली होती भुरळ; राज ठाकरे यांना म्हणाले होते, हा तर इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट...!
18
Ratan Tata News: ७९ व्या वाढदिवशी टाटा पोहोचले होते संघ मुख्यालयात; नेमकं काय घडलं होतं?
19
महाराष्ट्राच्या फायद्यासाठी हरयाणाची पुनरावृत्ती करा; अजित पवार यांचं राज्यातील जनतेला आवाहन
20
IND vs BAN : विक्रमी विजयासह टीम इंडियाच्या नावे झाली आणखी एक मालिका

‘दूषित पाणीपुरवठाप्रकरणी गुन्हे दाखल करा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2020 11:47 PM

दूषित पाण्यामुळे परिसरातील नागरिकांना पोटदुखी, कावीळसारख्या विकारांना सामोरे जावे लागत आहे.

अंबरनाथ : चिखलोली धरणातून होणाऱ्या दूषित पाणीपुरवठ्याला आळा न घालणाऱ्या, पर्यायाने नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या निष्काळजी जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी भाजयुमोच्या पायल कबरे यांनी केली आहे.

जीवन प्राधिकरणाकडून चिखलोली धरणातून गेल्या काही महिन्यांपासून शिवाजीनगर, महालक्ष्मीनगर, कृष्णनगर प्रभाग ४४ आणि ४५ मध्ये आणि परिसराला दूषित, गढूळ आणि दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत आहे. याबाबत वारंवार नागरिकांनी निवेदने दिली, तक्रारीसुद्धा केल्या. तरीही, स्वच्छ पाणीपुरवठा होत नसल्याने भाजपच्या प्रदेश विद्यार्थी विभागाच्या संयोजिका पायल कबरे यांनी संबंधित अ ल करण्याची लेखी मागणी अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलिसांकडे केली आहे.

दूषित पाण्यामुळे परिसरातील नागरिकांना पोटदुखी, कावीळसारख्या विकारांना सामोरे जावे लागत आहे. सध्याच्या कोरोनासारख्या परिस्थितीमध्ये नागरिकांना उपचार मिळणे दुरापास्त झाले आहे. पाणीपुरवठ्यात त्वरित सुधारणा करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळणे थांबवण्याची मागणी कबरे यांनी केली. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार