शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

उल्हासनगरात व्यंकटेश इमारतीची गॅलरी कोसळली; महापालिकेने इमारत केली खाली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2021 16:25 IST

महापालिकेचे सहायक आयुक्त गणेश शिंपी, अग्निशमन दलाचे प्रमुख बाळू नेटके यांनी सुरक्षेचा उपाय म्हणून इमारत खाली केली.

सदानंद नाईक - 

उल्हासनगर: कॅम्प नं-४ सुभाष टेकडी परिसरातील तीन मजल्याच्या व्यंकटेश इमारतीची गॅलरी खालील दुकानावर कोसळली. सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झाले नाही. महापालिकेने सुरक्षेचा उपाय म्हणून इमारत खाली केली. उल्हासनगरात इमारती स्लॅब, गॅलरी पडण्याचे सत्र सुरू असून धोकादायक व जुन्या इमारतींमधील नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत. कॅम्प नं-४ सुभाष टेकडी परिसरात शनिवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास २० वर्षां पूर्वीच्या जुन्या ३ मजली व्यंकटेश इमारतीची गॅलरी तळमजल्यावर असलेल्या दुकानावर कोसळली. 

महापालिकेचे सहायक आयुक्त गणेश शिंपी, अग्निशमन दलाचे प्रमुख बाळू नेटके यांनी सुरक्षेचा उपाय म्हणून इमारत खाली केली. इमारतीला महापालिकेने यापूर्वी नोटीस दिल्याने ८ पैकी ५ प्लॉटधारकांनी यापूर्वीच इमारत खाली केली होती. स्थानिक समाजसेवक सुधीर बागुल यांनी इमारत खाली करण्यास सहकार्य केले असून इमारती भोवती सरंक्षण कठडे उभारण्याची मागणी केली. येथे गेल्या दोन महिन्यांपूर्वी इमारतीचे स्लॅब पडून १२ पेक्षा जास्त जणांचा बळी गेला आहे. 

शहरातील धोकादायक व अनाधिकृत इमारती नियमित करण्यासाठी राज्य शासनाने एक कमिटी स्थापन करून, १५ दिवसांत अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत. हा आदेश  नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. मात्र १५ दिवस उलटूनही कमिटीने कोणताही अहवाल अद्याप दिला नसल्याने संताप होत आहे. शासनाने शहरात मोठी घटना घडण्यापूर्वी अवैध व जुन्या इमारतीं बाबत त्वरित निर्णय घेण्याची मागणी होत आहे. व्यंकटेश इमारत खाली केल्यानंतर,त्यामधील नागरिकांची महापालिकेने तात्पुरती राहण्याची व्यवस्था केल्याची माहिती सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली.

टॅग्स :Building Collapseइमारत दुर्घटनाthaneठाणेulhasnagarउल्हासनगर