शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

मीरा भाईंदर मध्ये मुलींची १२ वीत बाजी 

By धीरज परब | Updated: May 21, 2024 21:29 IST

HSC Exam Result: १२ वी परिक्षेच्या मंगळवारी जारी झालेल्या निकालात मीरा भाईंदर मध्ये मुलींनीच बाजी मारली आहे .  ९३.४९ टक्के इतका शहराचा निकाल लागला आहे . 

 मीरारोड - १२ वी परिक्षेच्या मंगळवारी जारी झालेल्या निकालात मीरा भाईंदर मध्ये मुलींनीच बाजी मारली आहे .  ९३.४९ टक्के इतका शहराचा निकाल लागला आहे . महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या १२ विच्या परीक्षेसाठी मीरा भाईंदर मधून  एकूण ७ हजार ९९४  विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते . त्यात ४ हजार १९३ मुले व ३ हजार ८०१ मुली परीक्षार्थी होत्या. प्रत्यक्षात १२ विच्या परिक्षेत ४ हजार १७८ मुल व ३ हजार ७८७ मुली अश्या एकूण ७ हजार ९६५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.

मंगळवारी परीक्षेचा निकाल लागला असता त्यात ७ हजार ४४७ मधील विद्यार्थी  उत्तीर्ण झाले असून निकालाची एकूण टक्केवारी ९३.४९ टक्के इतकी आहे .  त्यातील उत्तीर्ण मुलांची टक्केवारी ९१.९८ टक्के तर उत्तीर्ण मुलींची टक्केवारी ९५.१६ टक्के इतकी आहे . ३ हजार ८४३ मुलं तर ३ हजार ६०८ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत . 

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकालMira Bhayanderमीरा-भाईंदरthaneठाणे