शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

भिवंडीत अर्धी खुर्ची नारीशक्तीच्या हाती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2019 01:05 IST

२००९ मध्ये भिवंडी लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. त्यामुळे तालुक्यासह ग्रामीण भागात विकासकामांना प्रोत्साहन मिळाले.

भिवंडी : २००९ मध्ये भिवंडी लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. त्यामुळे तालुक्यासह ग्रामीण भागात विकासकामांना प्रोत्साहन मिळाले. रोजगार निर्माण झाला. परिणामी, लोकसंख्या वाढली. २००९ च्या तुलनेत २०१४ मध्ये महिलांच्या मतदानाच्या टक्केवारीत किंचितशी वाढ झाली.२००९ च्या निवडणुकीत आठ लाख १९ हजार ७२० पुरुष तर सहा लाख ६३ हजार ४५६ महिला, असे एकूण १४ लाख ८३ हजार १७६ मतदार होते. त्यापैकी तीन लाख ४५ हजार १७७ पुरुष व दोन लाख ३९ हजार ०५३ महिला, अशा एकूण पाच लाख ८४ हजार २३० मतदारांनी मतदान केले.२०१४ मध्ये मतदारांची संख्या वाढली. नऊ लाख ४५ हजार २०१ पुरुष तर सात लाख ५० हजार ९८५ महिला मतदार मिळून एकूण १६ लाख ९६ हजार २१८ मतदार होते. मोदीलाटेमुळे २००९ च्या तुलनेत मतदानाची टक्केवारी वाढली. 2009 मध्ये भिवंडी मतदारसंघाची नव्याने निर्मिती झाली. त्यावेळी सर्वच राजकीय पक्षांचे उमेदवार प्रचारात कमी पडले होते.10%गेल्या लोकसभा निवडणुकीत एकूण तीन लाख ९३ हजार ७७० महिलांनी मतदान केले. तेव्हा महिलांची मते १० टक्क्यांनी कमी होती. 2009 मध्ये ५९ टक्के पुरुषांनी मतदान केले. मात्र, २०१४ मध्ये त्यात चार टक्क्यांनी घट होऊन ही टक्केवारी ५५ वर घसरली. तर महिलांच्या टक्केवारीत चार टक्क्यांची वाढ झाली. त्यामुळे ती ४१ (२००९ साल) वरून ४५ (२०१४) टक्क्यांवर गेली.

टॅग्स :Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकbhiwandi-pcभिवंडी