शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाग्यश्री आत्राम अहेरीत पराभूत होतील"; शरद पवारांच्या उमेदवाराला काँग्रेसचाच विरोध
2
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
3
"कुठे गेले ते १५ मिनिटवाले...?"; आमदार नितेश राणेंचा ओवैसींवर हल्लाबोल
4
Success Story: ८००० रुपये कर्ज घेऊन सुरू केलं काम; आज ८०० कोटींच्या मालकिण, कपड्यांचा आहे मोठा ब्रँड
5
"माझी बाहुली हरवली म्हणून भोकाड पसरणारे..."; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंचा पलटवार
6
आधी संसदेत बसवताना केला होता विरोध, आता उदयनिधी यांच्या हातातच 'सेंगोल' दिसले
7
तिरुपती लाडू वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; याचिकाकर्त्यांने सीबीआय चौकशीची मागणी केली
8
बाप बन गया रे! रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, पापाराझींसमोर व्यक्त केल्या भावना
9
सोशल मीडियात ट्रेंड करणारे 'पंखेवाले बाबा' लड्डू मुत्या स्वामी नेमके कोण आहेत?
10
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रत्येक काम आत्मविश्वासाने यशस्वीपणे पूर्ण करू शकाल
11
काेचिंग क्लास चालक तीन भावांचा मुलीवर अत्याचार; तिघांनाही अटक
12
निवडणुका वेळेवरच ! पण अधिकाऱ्यांच्या आता बदल्या का नको...
13
KKK 14 Winner: करणवीर मेहरा झाला KKK 14 चा विजेता, गश्मीर महाजनीची संधी थोडक्यात हुकली
14
जुन्या सरकारांमुळे महाराष्ट्राचे नुकसान; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मविआवर टीका
15
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 
16
भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब
17
यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
18
पंतप्रधान सत्तेतून पायउतार होईपर्यंत मी मरणार नाही : खरगे, चक्कर येऊनही केले भाषण
19
चंद्राच्या सर्वात प्राचीन विवरात उतरले चांद्रयान-3; शास्त्रज्ञांनी केले विश्लेषण, विवर ३.८५ अब्ज वर्षे जुने?
20
‘पूर्वप्राथमिक’साठी राज्याचे धाेरण तयार; पुढील शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी होणार

भिवंडी शहरात सायंकाळपासून प्रचंड वाहतूक कोंडी, प्रवासी हैराण

By नितीन पंडित | Published: September 12, 2022 9:30 PM

भिवंडी शहरात सोमवारी सायंकाळी पाच वाजल्यापासून प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.

भिवंडी: भिवंडी शहरात सोमवारी सायंकाळी पाच वाजल्यापासून प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांसह प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.वाहतूक कोंडीत अडकलेल्या प्रवाशांचा पाच मिनिटाच्या अंतरासाठी तब्बल एक ते दीड तासांचा वेळ वाया जात असल्याने प्रवासी मेटाकुटीला आले. विशेष म्हणजे भिवंडीतील मुख्य रस्त्यांबरोबरच उड्डाणपूलांवर वाहतूक कोंडी झाल्याने प्रवासी हतबल झाले होते. या वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सुटका करण्यासाठी वाहतूक पोलीस प्रशासनाची पुरता दमछाक झाली होती.भिवंडीतील रांजनोली नाका बायपास येथील स्व.बाळासाहेब ठाकरे उड्डाणपुलांबरोबरच कल्याण नाका येथील राजीव गांधी उड्डाणपूल त्याचबरोबर धामणकर नाटकाबद्दल नाका उड्डाणपूल तसेच वंजारपट्टी नाका येथील डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम उड्डाण पुलवर देखील प्रचंड वाहतूक कोंडी झाली. त्याचबरोबर या उड्डाणपूलांच्या खाली देखील अंजुर फाटा, धामणकर नाका, कल्याण नाका ते वंजारपट्टी नाका तसेच कल्याण नाका ते भिवंडी बायपास रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

दरम्यान, ही वाहतूक कोंडी नेमकी कशामुळे झाली होती याची माहिती वाहतूक विभागाकडून मिळालेली नाही, तर नेहमीच होणाऱ्या या वाहतूक कोंडीतून वाहतूक पोलीस प्रशासन नागरिकांची सुटका कधी करणार असा सवाल नागरिक विचारत आहेत.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी