शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
2
जातीय समीकरण आवश्यकच, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका; संघाने टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान
3
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
4
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
5
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा
6
हरयाणानंतर आता महाराष्ट्रातही भाजपला 'फ्रीबीज'चा फायदा होईल का?
7
मृत्यूनंतर चार वर्षांनी तो बनणार बाप, हायकोर्टानं दिला महत्त्वपूर्ण निर्णय 
8
पिंपरीतील लॉजमध्ये धक्कादायक घटना; प्रेयसीवर वार करून तरुणाने संपवलं जीवन!
9
गुरू ग्रहावर एलियनचे अस्तित्व? NASA ने लॉन्च केले मिशन, कोणती माहिती मिळणार? पाहा...
10
वृद्ध दाम्पत्यानं पाण्याच्या टाकीत उडी मारून संपवलं जीवन, समोर आलं धक्कादायक कारण
11
श्वास घेण्यास त्रास; प्रकृती खालावल्याने भाजप आमदाराला एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईला हलवले!
12
Kalyan: कल्याणमध्ये नामांकित बिल्डरकडून मिस फायर? बिल्डरसह मुलगा जखमी, पोलिसांकडून तपास सुरू
13
Hardik Pandya सोबत दिसणारी ही सुंदर तरुणी कोण? व्हायरल झालेल्या फोटोंमुळे रंगली चर्चा
14
'ही' इलेक्ट्रिक स्कूटर १०,००० रुपयांनी स्वस्त, फुल चार्ज केल्यावर १७० किमी धावणार!
15
लोकसभेला ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणारे नेते शरद पवारांच्या भेटीला
16
रुटचे द्विशतक, ब्रूकचे त्रिशतक! ४०० पार भागीदारी; पहिल्या सामन्यात इंग्लंडची 'दिवाळी', ७ नवे विक्रम
17
सोने ८०० रुपयांनी स्वस्त, सणासुदीतही भाव कमीच राहणार, त्यानंतर अशी उसळी घेणार की...
18
Israel Iran War: इराणवर हल्ला कधी केला जाणार? इस्रायल बैठकीत घेणार अंतिम निर्णय
19
काश्मीरमध्ये समिकरण बदलले, नॅशनल कॉन्फ्रन्सने स्वबळावर गाठला बहुमताचा आकडा, काँग्रेसची साथ सोडणार?
20
ओबीसींमध्ये १५ नव्या जातींचा समावेश; मनोज जरांगेंनी सरकारला खिंडीत गाठलं, म्हणाले...

रायगड, रत्नागिरीमधील वादळग्रस्तांना मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 4:29 AM

कल्याण : तौक्ते वादळामुळे रायगड आणि रत्नागिरीमधील नागरिकांच्या घरांचे नुकसान झाले. त्यांना मदतीचा हात देण्यात आला आहे. अनेकांच्या घराचे ...

कल्याण : तौक्ते वादळामुळे रायगड आणि रत्नागिरीमधील नागरिकांच्या घरांचे नुकसान झाले. त्यांना मदतीचा हात देण्यात आला आहे. अनेकांच्या घराचे पत्रे उडून गेले. त्यांना पत्रे आणि आर्थिक मदत तसेच अन्नधान्याचे किट देण्यात आले.

शिवसेनेचे कल्याण पूर्व भागातील नगरसेवक महेश गायकवाड यांच्याकडे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सिमेंट पत्र्यांचा एक ट्रक भरून पाठविला. तो गरजवंतांना पोहचविण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. गायकवाड यांनी शिवसेनेचे पदाधिकारी दिलीप दाखीनकर, राहुल पाटील, विजय देशेकर, सागर उटवाल संजय गुजर यांच्या उपस्थितीत ही मदत रत्नागिरी व रायगड या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन दिली. विशेष म्हणजे नरवीर तानाजी मालुसरे यांच्या उमरठ गावात जाऊनही ही मदत पोहोचविण्यात आली.