शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

बारावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2018 1:04 AM

बारावीचा निकाल लागल्यावर तीन विषयांत नापास झालेल्या एका विद्यार्थिनीने बदलापूर रेल्वेस्थानकाजवळ धावत्या लोकलखाली येऊन आत्महत्या केली.

बदलापूर : बारावीचा निकाल लागल्यावर तीन विषयांत नापास झालेल्या एका विद्यार्थिनीने बदलापूर रेल्वेस्थानकाजवळ धावत्या लोकलखाली येऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सायंकाळी घडली.बदलापूरच्या रमेशवाडी भागात राहणारी शुभांगी लांघी ही विद्यार्थिनी उल्हासनगरच्या सीएचएम महाविद्यालयात वाणिज्य शाळेत शिकत होती. बुधवारी बारावीचा निकाल लागल्यावर ती विद्यार्थिनी तीन विषयांत नापास झाली होती. या नैराश्येपोटी तिने आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली. सायंकाळी ५ च्या सुमारास तिने ही आत्महत्या केली.आत्महत्येपूर्वी तिने लिहिलेल्या चिठ्ठीत ‘बाबा मला माफ करा. मी आपल्या अपेक्षा पूर्ण करू शकले नाही’ असे नमूद केले आहे. तिच्या या आत्महत्येमुळे संपूर्ण लांघी कुटुंब भेदरलेल्या अवस्थेत आहे. ती इतक्या टोकाची भूमिका घेईल, अशी अपेक्षा तिच्याजवळील व्यक्तींनीही बाळगली नव्हती. त्यामुळे नातेवाईकांनी हळहळ व्यक्त केली. या आत्महत्येसंदर्भात कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.