शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
3
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
4
बारामतीच्या लेकाने बिग बॉस जिंकले! सूरज चव्हाणसाठी अजित पवारांच्या पत्नीची पोस्ट, म्हणाल्या- "पहिल्या दिवसापासून..."
5
Abhishek Sharma २०० + स्ट्राइक रेटनं कुटत होता धावा, पण 'गडबड घोटाळा' झाला (VIDEO) 
6
Bigg Boss 18 : "मी डाकूंच्या खानदानातून आहे, त्यामुळे...", गुणरत्न सदावर्तेंची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री, सलमानलाही हसू आवरेना
7
बेरोजगारी दूर झाली तर आरक्षणाचा एकही प्रश्न उभा राहणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
8
Bigg Boss 18: ९० च्या दशकातील हिरोईन शिल्पा शिरोडकरची एन्ट्री, सलमान म्हणतो, 'इथे कुठे आली तू...?'
9
Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...
10
प्रयागराजमधील महाकुंभदरम्यान मांस आणि मद्यविक्रीवर बंदी, मुख्यमंत्री योगींचा मोठा निर्णय
11
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
12
३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप
13
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
14
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
15
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
16
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
17
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
18
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
19
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
20
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?

पैशांच्या हव्यासापोटी क्लस्टर योजना अंमलात आणली; जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2023 5:51 PM

जितेंद्र आव्हाड यांनी आज पत्रकार परिषद घेत विविध आरोप केले. 

किसनगरमध्ये १९९७ मध्ये झालेल्या साईराज इमारत दुर्घटनेनंतर क्लस्टरचे स्वप्न पाहिले. ते आता प्रत्यक्षात येत आहे. ठाण्यातच नव्हे, तर मुंबई, मीरा-भाईंदरलाही क्लस्टर राबविले जाणार आहेत. पावसाळ्यानंतर त्याला सुरुवात केली जाईल,  अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी ठाण्यात केली. 

मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते आशिया खंडातील सर्वात मोठ्या क्लस्टर योजनेचे भूमिपूजन किसननगर येथे सोमवारी पार पडले. यावेळी दुर्घटनाग्रस्त साईराज इमारतीतील एका कुटुंबाच्या हस्तेही नारळ वाढवण्यात आला. क्लस्टर याेजनेचे कार्यालय कशीश पार्क येथे सुरू करण्यात आले आहे. मात्र या योजनेवर माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी निशाणा साधला आहे. 

क्लस्टरमधून अब्जावधी रुपये मिळतील आणि पुढच्या १० पिढ्या बसून खातील या हव्यासापोटी क्लस्टर योजना राबविल्याचा आरोप माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. पैशांच्या हव्यासापोटी या प्रकारची क्लस्टर योजना अंमलात आणली आहे. जी पुढील ५० वर्षे पूर्ण होऊ शकत नाही, अशी टीकाही जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी आज पत्रकार परिषद घेत विविध आरोप केले. 

दरम्यान,  प्रत्यक्षात घराची चावी दिली जाईल, तो दिवस खऱ्या अर्थाने आनंदाचा असेल. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे असते तर त्यांनी पाठ थाेपटली असती. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना या याेजनेला तत्त्वत: मान्यता मिळाली. खऱ्या अर्थाने २०१४ ला देवेंद्र फडणवीस यांनी त्यातील त्रुटी दूर केल्या. कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी प्लॉट उपलब्ध केल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.

पहिल्या टप्प्यात १० हजार घरे

आता निवडणुका नाहीत, तरी प्रत्यक्षात क्लस्टरचे काम सुरू केले असल्याचे सांगत पहिल्या टप्प्यात दहा हजार घरे बांधणार असून, १,५०० हेक्टर जागेवर ही याेजना राबवली जाणार आहे.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेJitendra Awhadजितेंद्र आव्हाडthaneठाणेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार