शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

दिव्याला होणार वाढीव पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 01:03 IST

२०१७ मध्ये दिवा शहरासाठी २१.५० एमएलडी पाणीपुरवठा मंजूर होता.

ठाणे : वाढत्या लोकसंख्येमुळे दिवा शहरातील नागरिकांना पाणीसमस्येला तोंड द्यावे लागत होते. येथे एमआयडीसीकडून पाणीपुरवठा होत असला तरी त्याचे व्यवस्थापन व नियोजन हे ठाणे महापालिका करते. येथील पाणीसमस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून वारंवार पाठपुरावा सुरू होता. त्याला यश येऊन १० एमएलडी पाणी उपलब्ध झाल्याची माहिती माजी उपमहापौर व शिवसेना दिवा शहरप्रमुख रमाकांत मढवी यांनी दिली.

२०१७ मध्ये दिवा शहरासाठी २१.५० एमएलडी पाणीपुरवठा मंजूर होता. परंतु, लोकसंख्येचा विचार करता आणखी २० एमएलडी पाण्याची आवश्यकता होती. त्यासाठी गेल्या वर्षी मंत्रालयात तत्कालीन जलसंपदामंत्री व एमआयडीसी यांच्या स्तरावरील बैठकीत २० एमएलडी वाढीव पाणी उपलब्ध करून देण्याचा निर्णय झाला होता. त्यावेळी तत्काळ १० एमएलडी पाणी उपलब्ध झाले. मात्र, तांत्रिक कारणास्तव १० एमएलडी पाणी उपलब्ध होऊ शकले नव्हते. ती तांंत्रिक अडचण दूर झाल्याने दिव्यातील पाणीटंचाई दूर होण्यास मदत होणार आहे.

टॅग्स :Waterपाणीdivaदिवा