शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

भारत पाक व मधेच बांग्लादेश अशीच त्या गावांची अवस्था

By admin | Published: July 07, 2015 11:58 PM

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतून वगळलेली व आता पुन्हा पालिकेत समाविष्ट केलेल्या २७ गावांपैकी भाल, द्वारली, आडीवली, उंबार्ली या दोन चार गावांची अतिशय बिकट

नेवाळी : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतून वगळलेली व आता पुन्हा पालिकेत समाविष्ट केलेल्या २७ गावांपैकी भाल, द्वारली, आडीवली, उंबार्ली या दोन चार गावांची अतिशय बिकट परिस्थिती बनली असून भारत, पाकिस्तान व मधेच बांगलादेश अशी असल्याचे मत आमदार किसन कथोरे यांनी बदलापूर येथील कार्यालयात बोलताना व्यक्त केले. ते उल्हासनगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीविषयी कार्यकर्त्यांच्या चर्चेत बोलत होते. गावातील जमिनींवरील आरक्षणाविषयी बोलताना २५० एकर जमिनीवर डंपींगचे आरक्षण टाकून मोठा अन्याय केला आहे. यामुळे येथील भूमिपुत्र पूर्णपणे उद्ध्वस्त होऊन येथील नागरिकांची कल्याणच्या आधारवाडीसारखी अवस्था होईल., असे सांगून कार्यकर्त्यांनी या आरक्षणाला तीव्र विरोध केला. आपण सर्व एक व्हा, मतभेद विसरा, हरकती घ्या, आपल्यावर अन्याय होऊ देणार नाही. आपला मतदार संघ माण नाही परंतु मी आपल्या पाठिशी उभा राहीन, असे कथोरे यांनी यावेळी सांगितले.