शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
3
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
4
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
5
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
6
"वर्षा उसगावकर कोण हे मला माहितच नव्हतं", निक्की पुन्हा बरळली, म्हणाली- "बिग बॉसमध्ये आल्यानंतर..."
7
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
8
तु्मच्या खाण्यामध्ये येत नाही ना चरबी असलेलं भेसळयुक्त तूप, ५ मिनिटांत असं तपासून घ्या
9
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
10
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
11
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
12
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
13
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
14
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
15
'वयस्कर' अश्विनला तोड नाय! भारताला अडचणीतून बाहेर काढले; सामना जिंकवला, विक्रमही नोंदवला
16
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
17
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
18
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
19
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
20
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   

कळवा, मुंब्य्रासाठी ब्रिटिशकालीन धरण

By admin | Published: March 13, 2016 2:35 AM

कळवा-मुंब्य्रातील नागरिकांना सध्या ६० तास पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यासाठी आंदोलने सुरू आहेत. या पाणीसमस्येवर मात करण्यासाठी मागील कित्येक वर्षांपासून कळवा

अजित मांडके, ठाणेकळवा-मुंब्य्रातील नागरिकांना सध्या ६० तास पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यासाठी आंदोलने सुरू आहेत. या पाणीसमस्येवर मात करण्यासाठी मागील कित्येक वर्षांपासून कळवा आणि रबाळेदरम्यान पारसिक पुलामागे असलेले धरण उपयोगात आणण्याबाबत आता ठाणे महापालिका आणि रेल्वे विभागाकडे मागणी करण्यात येत आहे. या धरणाच्या जमिनीची मालकी रेल्वेकडे आहे. त्याच्या ताब्यासाठी पाठपुराव्याची गरज आहे. या धरणाला डी धरण म्हणून संबोधले जाते. इंग्रजांच्या काळात जेव्हा रेल्वे ट्रॅक हा ठाण्याच्या पुढे न्यायचा होता, त्या वेळी येथे डोंगर पोखरून दोन मोठे बोगदे तयार करण्याचे काम करण्यासाठी मोठ्या प्रमाणात बाहेरून मजूर आणले गेले होते. या मजुरांच्या पाण्याचा प्रश्न कायम होता, तेव्हा त्यांच्याकरिता हे डी धरण बांधले. त्याच्या तीनही बाजूंनी डोंगर असून जाण्यासाठी एक रस्ता आहे. परिणामी, तिन्ही डोंगरांवरून पावसाळ्यात वाहत येणारे पाणी या धरणात साठवले जाते. त्याचा वापर वर्षभर करता येऊ शकतो.ते गृहीत धरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका अशरीन राऊत यांनी ठाणे महापालिकेला एक पत्र लिहून सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला आहे.> या धरणातील पाणी कळवा, मुंब्य्रातील रहिवाशांना मिळावे, यासाठी पालकमंत्र्यांबरोबर चर्चा झाली होती. त्यानंतर, त्यांनी धरणाची पाहणी करून पुढील धोरण ठरविण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, पुढे काहीच हालचाली झाल्या नाहीत.- शैलेश पाटील, नगरसेवक, मनसे