शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
3
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
4
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
5
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
6
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
7
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
8
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
9
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
10
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
11
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
12
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
13
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
14
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
15
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
16
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
17
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
18
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पळालं; उपपंतप्रधान तावातावाने म्हणाले...
19
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
20
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई

कळवा पोलिसांनी नागरिकांना केले ६० मोबाईल परत

By जितेंद्र कालेकर | Updated: October 6, 2023 21:58 IST

पोलिस उपायुक्तांच्या हस्ते वाटप: चार लाख ५६ हजारांच्या मोबाईलचा लागला शोध.

जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: कळवा परिसरातून नागरिकांचे गहाळ किंवा चोरी झालेल्या मोबाईलचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे. गेल्या वर्षभरात हरविलेल्या अशा चार लाख ५६ हजार ८५० रुपयांच्या ६० मोबाईलचा शोध घेण्यात आला आहे. हे सर्व मोबाईल पोलिस उपायुक्त गणेश गावडे यांच्या हस्ते शुक्रवारी संबंधित नागरिकांना सुपूर्द करण्यात आले.

कळवा पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील नागरिकांचे विविध कंपन्यांचे मोबाईल २०२२ आणि २०२३ या वर्षात हरविले होते. यात काहींचे माेबाईल हे प्रवासात तसेच इतरत्र गहाळ झाले होते. तर काहींचे ते चोरीस गेले होते. त्याच अनुषंगाने वरिष्ठ पोलिस निरीक्षक कन्हैया ोथाेरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक जितेंद्र कुंवर, उपनिरीक्षक किरण बघडाणे, विजय गोऱ्हे , पोलिस अंमलदार नामदेव कोळी, प्रशांत लवटे आणि स्वप्नील खपाले आदींच्या पथकाने या मोबाईलच्या शोधासाठी विशेष कामगिरी बजावली. या मोबाईलची सविस्तर माहिती सीईआयआर या केंद्र सरकारच्या अॅपमध्ये भरण्यात आली होती. त्यानंतर या मोबईलवर तांत्रिक पद्धतीने, बारकाईने विश्लेषण करीत हरविलेल्या मोबाईलच्या पत्त्यांबाबतची माहिती काढण्यात आली.

संबंधित ठिकाणी जाऊन हे मोबाईल ताब्यात घेण्यात आले. गहाळ मोबाईल मिळाल्यानंतर त्यांची विक्री करण्यात आली होती. ज्यांच्या हाती लागले, त्यांना विश्वासात घेत पोलिसांनी त्यांच्याकडून ते ताब्यात घेतले. हेच सर्व मोबाईल ६ ऑक्टाेंबर २०२३ रोजी संबंधित तक्रारदार यांना पोलिस उपायुक्त गणेश गावडे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आल्याचे निरीक्षक थाेरात यांनी सांगितले. आपले मोबाईल सुखरुप मिळाल्यांनतर मोबाईलधारकांनी समाधान व्यक्त केले.

टॅग्स :Policeपोलिसkalwaकळवा