शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
2
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
3
Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
4
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
5
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
7
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
8
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
9
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
10
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
11
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
12
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
13
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
14
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
15
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
16
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
17
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
18
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
19
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
20
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा

भिवंडीतील खारबाव रेल्वे स्टेशनची वाट बिकट; चिखलातूनच करावा लागतो प्रवास

By नितीन पंडित | Published: June 27, 2024 4:44 PM

या ठिकाणी रेल्वे स्टेशन दुरुस्तीचे व नव्या रेल्वे लाईनचे काम सुरू आहे, मात्र या कामामुळे रेल्वे  रेल्वे स्टेशन कडे जाणाऱ्या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे.

भिवंडी: तालुक्यातील ग्रामीण भागात असलेल्या व दिवा वसई रेल्वे मार्गावर असलेल्या खारबाव रेल्वे स्थानकावर जाण्यासाठी असलेल्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. या ठिकाणी रेल्वे स्टेशन दुरुस्तीचे व नव्या रेल्वे लाईनचे काम सुरू आहे, मात्र या कामामुळे रेल्वे  रेल्वे स्टेशन कडे जाणाऱ्या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली असून पावसाळ्यात रस्त्यावरील चिखल तुडवत प्रवाशांना रेल्वे स्टेशन गाठावे लागत आहे.

भिवंडीतील प्रवाशांना ठाणे मुंबई व वसई असा प्रवास करण्यासाठी दिवा वसई रेल्वे मार्गाचा वापर करावा लागतो, त्यामुळे मुंबईला जाण्यासाठी तालुक्यातील नागरिक भिवंडी रोड रेल्वे स्थानक अथवा खारबाव रेल्वे स्थानकातून प्रवास करत असतात. मात्र खारबाव रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर चिखल असल्याने संपूर्ण प्रवासी भिवंडी रोड रेल्वे स्थानकातूनच प्रवास करत आहेत. त्यामुळे खारबाव रेल्वे स्थानकाच्या आजूबाजूला असलेल्या ग्रामीण भागातील प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. प्रवाशांच्या या गैरसोईकडे रेल्वे प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी येथील स्थानिक नागरिक व रेल्वे प्रवासी करत आहेत.

टॅग्स :bhiwandiभिवंडी