शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

माहेरून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2019 05:17 IST

कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल : सासरच्या मंडळींनी घरातून दिले हाकलून

ठाणे : माहेरून पैसे आणले तरच घरात घेतले जाईल, असे सुनावून रीना जोशी या विवाहितेचा सासरच्या मंडळींनी छळ केल्याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात बुधवारी तक्रार दाखल झाली आहे. याप्रकरणी चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. रीना यांचा २००९ मध्ये प्रेमविवाह झाला होता. परंतु, व्यसनाधीन पतीमुळे त्यांनी सप्टेंबर २०१५ मध्ये घटस्फोट घेतला. त्यावेळी मानसिक आधार देणाऱ्या प्रशांत जोशी यांनीच त्यांना लग्नाची मागणी घातली. त्यानुसार, २३ जुलै २०१८ रोजी त्यांचा चेंबूर येथे विवाह झाला. या लग्नासाठी प्रशांतच्या आईवडिलांना एक लाख १० हजारांचा खर्चही रीना यांच्या वडिलांनी दिला. याशिवाय, सोन्याचे दागिनेही दिले.

लग्नानंतर हे दाम्पत्य डोंंबिवलीच्या मानपाडा भागात सासू कमल (५७), सासरे रमेश (६५) यांच्यासह एकत्र वास्तव्याला होते. तू खूप वेळा नकार दिलास, केवळ जिद्द पूर्ण करण्यासाठी लग्न केले, असे पतीने नंतर बजावले. तर, सासूसासºयांनी तुझे पहिले लग्न झाले आहे. आमच्या मुलाला फसवून त्याच्या जीवनाची वाट लावलीस, असे आरोप करून तिची छळवणूक सुरू केली. लग्नात मानपानही केलेला नाहीस. तुझा पहिला घटस्फोट झालेला आहे. घरात राहायचे असेल तर पैसे आणून द्यावे लागतील, असे म्हणून सासरच्यांनी वेळोवेळी शिवीगाळ, मारहाण करून तसेच घरातून हाकलून देऊन मानसिक छळ केला. या सर्व छळाला कंटाळून रीना यांनी १ डिसेंबर २०१८ रोजी कळवा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज केला. 

टॅग्स :marriageलग्न