शहरं
Join us  
Trending Stories
1
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
2
सरासरीपेक्षा अधिक पाऊस, उष्णताही वाढणार, ऑक्टोबरमध्ये हवामानाचा पॅटर्न बदलणार
3
T20 वर्ल्ड कपआधी स्मृती मंधानाचे मोठे विधान, म्हणाली, "IND vs PAK सामना म्हणजे..."
4
"संजय राऊत यांना बैलाएवढीही अक्कल नाही’’, सदाभाऊ खोत यांची टीका
5
अजित पवार यांच्या घड्याळाचे सेल, शरद पवारांच्या हाती, असीम सरोदे यांची सूचक टिप्पणी 
6
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्यला जवळपास फायनल? काँग्रेसला सर्वाधिक तर ठाकरे आणि पवारांना एवढ्या जागा 
7
video: जबरदस्त ॲक्शन, दमदार डायलॉग; रजनीकांत-अमिताभ यांच्या 'वेट्टैयान'चा ट्रेलर रिलीज
8
निलेश राणे शिवसेनेतून निवडणूक लढणार? उदय सामंत म्हणाले, "जर उमेदवारी दिली तर..."
9
विनेश फोगाटच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी मैदानात; म्हणाल्या- 'ही दुष्टांविरोधातील लढाई...'
10
साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आले एकत्र; अजित पवारही सोबत, कारण काय?
11
प्रशांत किशोर यांचा सक्रीय राजकारणात प्रवेश; आज केली 'जन सुराज' पक्षाची अधिकृत घोषणा
12
BSNL ची मोठी घोषणा; ग्राहकांना स्वस्त 4G स्मार्टफोन देणार, 'या' कंपनीसोबत केला करार
13
इस्रायलचा हिजबुल्लाहच्या मुख्यालयासह १५० ठिकाणांवर हल्ला, अनेक दहशतवादी ठार
14
"देशाचे राष्ट्रपिता नाही तर सुपुत्र असतात’’, गांधी जयंती दिवशी कंगना राणौतच्या पोस्टमुळे नवा वाद
15
हिज्बुल्लाविरोधात जमिनी कारवाईत इस्रायलला पहिला झटका, लेबनानमध्ये एका कमांडरचा मृत्यू
16
“अमित शाह यांना दररोज नमस्कार केला पाहिजे”; चंद्रकांत पाटील यांनी सांगितले कारण
17
Video: जपानच्या विमानतळावर अमेरिकन बॉम्बचा अचानक स्फोट, ८७ विमान उड्डाणे रद्द
18
X युजर्सना यापुढे 'ही' सुविधा मिळणार नाही; इलॉन मस्क यांनी केली घोषणा, काय बदलले? पाहा...
19
Harbhajan Singh, IPL 2025 Auction: ना विराट, ना रोहित... 'या' भारतीयावर IPLमध्ये लागेल ३०-३५ कोटींची बोली; भज्जीचा मोठा दावा
20
ठाण्यात चिप्स बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु

पावसाच्या तडाख्याने मीरा भाईंदर गेले पाण्यात; शहरात सरासरी ८३ मिमी पावसाची नोंद

By धीरज परब | Published: September 16, 2022 7:13 PM

घोडबंदर मार्ग पाण्याखाली गेल्याने वाहतूक जवळपास ठप्प झाली होती. 

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड: मीरा भाईंदर शहरात गुरुवारी रात्री व शुक्रवारी दिवसभर जोरदार पाऊस पडल्यामुळे शहरातील बहुसंख्य परिसर पाण्याखाली गेला होता. घोडबंदर मार्ग पाण्याखाली गेल्याने वाहतूक जवळपास ठप्प झाली होती . 

गुरुवारी रात्री पासून सुरु झालेल्या मुसळधार पावसाने शुक्रवारी चांगलेच झोडपून काढले . धुंवाधार पावसा मुळे शहरातील बहुसंख्य परिसर पाण्याखाली गेलेच शिवाय घोडबंदर महामार्ग सुद्धा पाण्यात बुडाल्याने वाहतूक जवळपास ठप्प झाली होती . शहरात सकाळी १० ते दुपारी १ ह्या तीन तासात सुमारे ८३ मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याचे सांगण्यात आले . 

भाईंदरच्या बेकरी गल्ली , नारायण नगर , राई - मोरवा मार्ग, बाळाराम पाटील मार्ग , तलाव मार्ग  सह अनेक भागात पाणी तुंबले होते . मीरारोडच्या शांती नगर , शीतल नगर , अमिषा पार्क , कृष्ण स्थळ, गीता नगर , हटकेश , मुन्शी कम्पाऊंड , माशाचा पाडा मार्ग परिसर , ग्रीन व्हिलेज आदी अनेक परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते . 

अनेक लोकांच्या घरात तसेच दुकान - व्यवसायायिक जागेत सांडपाणी व पावसाचे पाणी शिरले . शहरातील वाहतूक आणि जनजीवन विस्कळीत झाले होते . सुदैवाने दुपार नंतर पावसाचा जोर ओसरल्याने लोकांना दिलासा मिळाला . 

महापालिकेच्या नाले सफाईची पुन्हा पोलखोल झालीच शिवाय शहरात मोठ्या प्रमाणात चालणारी भरणी सुद्धा पुन्हा चिंतेचा विषय असल्याचे स्पष्ट झाले . 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर