शहरं
Join us  
Trending Stories
1
"जयंत पाटलांमध्ये महाराष्ट्र सांभाळण्याची..."; शरद पवारांचे सूचक विधान, नेमकी चर्चा काय?
2
VBA Candidate List 2024: आंबेडकरांनी 30 उमेदवारांची केली घोषणा; आदित्य ठाकरेंविरोधात कोण?
3
"मुख्यमंत्री होण्यासाठी लय उठाबशा काढाव्या लागतात"; जयंत पाटलांची कार्यकर्त्याला तंबी
4
नागपूर : न केलेल्या गुन्ह्यात १९ दिवस गेला कारागृहात अन्...; पोलिसांच्या चुकीची भोगतोय शिक्षा
5
विधानसभा निवडणूक लढणार की नाही? बावनकुळेंचं उमेदवारीबद्दल पहिल्यांदाच भाष्य
6
नागपूर : ‘तुझे राजकारण संपले’ म्हणत काँग्रेस पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला
7
श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, नक्की काय घडलं?
8
'ट्रूडोंसोबत माझे थेट संबंध, मीच भारतविरोधी माहिती पुरवली', खालिस्तानी पन्नूचा मोठा खुलासा
9
न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी उघडली; आता नवीन मूर्ती समोर आली, काय आहे खास?
10
विधानसभा निवडणूक: महाराष्ट्रातील मतदारांना कधीपर्यंत करता येणार नोंदणी?; जाणून घ्या तारीख
11
झिशान सिद्दिकी सहपोलीस आयुक्तांच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
12
"संबधित निशाणी रद्द करून देतो"; जितेंद्र आव्हाडांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप
13
भारताशी पंगा, पडला 'महंगा'! स्वपक्षाच्या खासदारानेच मागितला PM जस्टीन ट्रुडोंचा राजीनामा
14
वक्फच्या जमिनीवर बनलीय संसदेची नवी इमारत; मौलाना बदरुद्दीन अजमल यांचा मोठा दावा
15
पवारांसोबत चर्चा सुरू असतानाच स्नेहलता कोल्हेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
16
भयंकर घटना! टँकर पलटला, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी केली गर्दी, तेवढ्यात झाला मोठा स्फोट, ९४ जणांचा मृत्यू
17
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
18
"...तर त्याच्यावर निश्चित कारवाई होईल"; 'व्होट जिहाद' शब्दाबद्दल ECI ची भूमिका काय?
19
'लाडकी बहीण' सारख्या योजनांसाठी 'महायुती'कडे पैसे कुठून आले? देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर
20
सहारा वाळवंटात आला महापूर, जिकडे तिकडे पाणीच पाणी, कारण काय?

विविध मागण्यांसाठी श्रमजीवी संघटनेचा केडीएमसीवर बिऱ्हाड मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 4:00 PM

कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील आदिवासीपाड्यांना मूलभूत सोयी-सुविधा पुरविल्या जात नसल्याच्या निषेधार्थ श्रमजीवी संघनटेच्या वतीने महापालिका मुख्यालयाच्या विरोधात बिऱ्हाड मोर्चा काढण्यात आला.

कल्याण: कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील आदिवासीपाड्यांना मूलभूत सोयी-सुविधा पुरविल्या जात नसल्याच्या निषेधार्थ श्रमजीवी संघनटेच्या वतीने महापालिका मुख्यालयाच्या विरोधात बिऱ्हाड मोर्चा काढण्यात आला. या प्रसंगी आदिवासी बांधवांनी महापालिकेच्या विरोधात घोषणाबाजी केली. आंबडेकर उद्यानापासून काढण्यात आलेल्या बिऱ्हाड मोठ्या प्रमाणात महिला सहभागी झाले शहरी लोकवस्ती वाढत आहे. महापालिकेच्या स्थापनेच्या आधीपासून महापालिका हद्दीत 25 आदिवासी पाडे आहे.या आदिवासीपाड्यांना महापालिकेच्या वतीने मूलभूत सोयी-सुविधा पुरविल्या जात नाहीत. कायदा करून देखील आदिवासी पाड्यातील मुलाना शिक्षणाची सोय नाही. अनेक बिल्डरांनी आदिवासी बांधवांच्या जागेवर कब्जा करून त्यांना त्या ठिकाणाहून हुसकावून लावले आहे. महापालिका त्याची दखल घेत नाही. त्यामुळे आदिवासी बांधव  रस्त्यावर आले आहेत. आदिवासी समाजाच्या स्मशानभूमीवर अतिक्रमण करण्यात आले आहे. या विविध मागण्यासाठी मोर्चातील शिष्टमंडळाने आयुक्त गोविंद बोडके यांची भेट घेतली.आयुक्तांनी शिष्टमंडळाला आश्वासन दिले आहे की, येत्या पंधरा दिवसा सर्व आदिवासीपाड्यांना प्रत्यक्ष भेट देऊन समस्या सोडविण्यात येतील असे सांगितले. पंधरा दिवसात आयुक्तांनी प्रत्यक्ष भेट देऊन समस्या सोडविण्यास दिरंगाई केल्यास आदिवासी बांधव पुढच्या वेळी आक्रमक होतील, असा इशारा बाळाराम भोईर यांनी दिली आहे.