शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
5
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
6
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
7
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
8
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
10
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
11
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
12
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
13
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
14
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
15
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
17
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
18
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार
19
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
20
आम्हाला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? निवासी डॉक्टरांचा सवाल

कल्याणमध्ये मोटार, रिक्षा जाळली

By admin | Published: March 13, 2016 2:29 AM

रिक्षांचे सर्वाधिक परवाने परप्रांतीयांना दिल्याचा आरोप करत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नवीन रिक्षा जाळण्याचे आदेश दिले होते

कल्याण : रिक्षांचे सर्वाधिक परवाने परप्रांतीयांना दिल्याचा आरोप करत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नवीन रिक्षा जाळण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर, त्यांनी हे आंदोलन मागे घेतल्याची घोषणाही केली. हे प्रकरण ताजे असतानाच कल्याणच्या भरवस्तीत असलेल्या सह्याद्रीनगर परिसरात वॅगन-आर मोटारीसह रिक्षा जाळण्याचा प्रकार शनिवारी पहाटे घडला. त्यामुळे परिसरात घबराट पसरली.बिर्ला कॉलेजसमोर राहणाऱ्या भगवान निकम यांचा उदरनिर्वाह रिक्षावर अवलंबून होता. पहाटे साडेतीनच्या सुमारास अनोळखी व्यक्तीने त्यांची रिक्षा पेटवून दिली. सर्वत्र धूर पसरताच निकम व इतर रहिवासी घराबाहेर आले. त्या वेळी त्यांना रिक्षासह शेजारी अशोक गिरी यांची वॅगन-आर मोटारही जळत असल्याचे दिसले. त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, या आगीत निकम यांची रिक्षा संपूर्ण जळून खाक झाली, तर गिरी यांच्या मोटारीचे नुकसान झाले आहे. दरम्यान, रिक्षा खाक झाल्याने निकम यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ ओढवली आहे. या घटनेप्रकरणी निकम व गिरी यांच्या तक्रारीवरून खडकपाडा पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. (प्रतिनिधी)