शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

Mumbai Rains : मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प; ठाणे- कल्याण मार्गावर विशेष लोकल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2020 09:55 IST

सुरक्षिततेच्या कारणामुळे प्रवासात कुठे अडकण्यापेक्षा ठाणे जिल्ह्यातील चाकरमान्यांनी घरीच राहणे पसंत केले. 

- अनिकेत घमंडी

डोंबिवली : अत्यावश्यक सेवेसाठी आणि काही प्रमाणात बँक कर्मचाऱ्यांसाठी शासनाने रेल्वे सेवा सुरू केली आहे. परंतु मुंबई उपनगरात मंगळवारी रात्रभर पडलेल्या पावसामुळे जीवनवाहिनी ठाणेमुंबई मार्गावर बंद करण्यात आली. सुरक्षिततेच्या कारणामुळे प्रवासात कुठे अडकण्यापेक्षा ठाणे जिल्ह्यातील चाकरमान्यांनी घरीच राहणे पसंत केले. 

मध्य रेल्वेने सकाळी लवकरच त्यासंदर्भात ट्विट करून प्रवाशांना माहिती देत सतर्क केले होते. मुंबईतील सायन, मस्जिद आणि अन्य सखल पाणी साचल्याने ठाणे- मुंबई सेवा बंद करण्यात आली. तसेच, ठाणे-कल्याण मार्गावर अनिश्चित कालावधीत विशेष लोकल चालवण्यात आल्या. मात्र, त्याला प्रवाशांचा अत्यल्प प्रतिसाद मिळाला होता.

ठाणे जिल्ह्यातही पहाटे 5 नंतर पावसाची संततधार होती, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. डोंबिवलीमध्ये देखील चाकरमानी रेल्वे स्थानकात आले, आणि लोकल सेवा नाही म्हंटल्यावर त्यांनी परतीचा मार्गाने घरी जाणे पसंत केले.

शहरातील पूर्वेला इंदिरा गांधी चौकातून खासगी कामगारांसाठी एसटी, आणि अन्य बस सेवा सुरू असतात त्यालाही अल्प प्रतिसाद मिळाल्याने प्रवाशांपेक्षा बसची संख्या अधिक क्षमतेने असल्याचे दिसून आले. रिक्षा व्यवसायाला देखील पावसामुळे प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे प्रवासी नाहीत तर पावसात ताटकळत राहण्यापेक्षा आरोग्याच्या कारणास्तव अनेकांनी घरी राहणे पसंत केले.

- मध्य रेल्वेने मनमाड येथून येणारी एक्स्प्रेस आणि मुबंई येथुन जाणारी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली होती, तसेच एलटीटी गुवाहाटी आणि मुंबई लखनऊ, मुंबई बेंगळुरू या विशेष गाड्यांचे वेळापत्रक रिशेड्युल करण्यात आल्याची माहिती ट्विटद्वारे जाहीर करण्यात आली.

टॅग्स :Mumbai Rain Updateमुंबई मान्सून अपडेटdombivaliडोंबिवलीthaneठाणेMumbaiमुंबई