शहरं
Join us  
Trending Stories
1
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड
2
Maharashtra Vidhan Sabha: किरीट सोमय्यांवर आता भाजपाने सोपवली नवी जबाबदारी!
3
हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश होताच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, "इंदापूरचे हे महाधनुष्य..."
4
'सुट्टी'वरून राडा! शिक्षिकेची सहकारी शिक्षकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
5
रामराजे निंबाळकरांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली? शरद पवारांचं इंदापुरात मोठं विधान
6
रिल बनवत होता ड्रायव्हर, तेवढ्यात विजेच्या खांबावर आदळली बस, ३ प्रवाशांचा मृत्यू 
7
कोहली, धोनीपेक्षा भारी ठरला हार्दिक पांड्या; सेट केला सिक्सरसह मॅच फिनिश करण्याचा नवा रेकॉर्ड
8
6 दिवसात ₹20 लाख कोटी स्वाहा...! भारत सोडून कोण-कोण जातय चीनला?
9
SBI मध्ये होणार १० हजार पदांसाठी भरती; कधी जारी केली जाणार अधिसूचना?
10
पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार! Team India देखील जाणार? PCB ने सांगितलं कारण
11
कोलकाता प्रकरणी मोठा खुलासा! "महिला डॉक्टरवर सामुहिक बलात्कार..." CBI'ने चार्जशीट केले दाखल
12
Kapil Honrao : "मी १० वर्ष थिएटर, साडेतीन वर्ष सीरियल करून..."; सूरज जिंकताच अभिनेत्याच्या पोस्टने वेधलं लक्ष
13
"कुठे आहेत ते... त्यांना बोलवा", काँग्रेस आमदार मंचावरूनच सरकारी अधिकाऱ्यांवर संतापले
14
सांगलीत आजी-माजी खासदार समोरासमोर; भरसभेत जुंपली, तणाव वाढला, नेमकं काय घडलं?
15
ही भविष्यवाणी खरी झाल्यास २०२५ पासून होणार मानवाच्या अंताची सुरुवात, नेमकं काय घडणार
16
संजय शिरसाटांचा गौप्यस्फोट; उद्धव ठाकरेंचं सर्व आधीच ठरलं होतं, मग आटापिटा कशाला?
17
Gold Price: सोनं खरेदीच्या विचारात आहात? मग थोडं थांबा, ₹५००० पर्यंत घरण्याची शक्यता, 'या'वेळी येणार करेक्शन
18
पाकिस्तानातील हरवलेले मुख्यमंत्री सापडले! थेट विधासभेत लावली हजेरी, घटनाक्रमही सांगितला
19
अखेर भारत-मालदीवचा वाद मिटला; मुइज्जू यांच्या भेटीनंतर पीएम मोदींचे मोठे वक्तव्य, म्हणाले...
20
बोईंग 737 च्या रडर जॅममुळे DGCA चा ताण वाढला, सर्व विमान कंपन्यांना दिला इशारा

भाकरी फिरविली पाहिजे याचा अर्थ अजित पवारांना दूर करणे; नरेश म्हस्के यांचा दावा

By अजित मांडके | Published: April 27, 2023 6:26 PM

भाकरी फिरवली पाहिजे याचा अर्थ अजितदादा यांना दूर केले पाहिजे हे क्लिअर होत असल्याचा दावा शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : राष्टÑवादीचे नेते शरद पवार हे दूरदृष्टी असणारे नेते आहेत, त्यांच्या बोलण्याचा अर्थ आपण सहज समजला पाहिजे. पक्ष संघटनेत आपण नवीन नेतृत्वाला संधी दिली पाहिजे, भाकरी फिरवली पाहिजे याचा अर्थ अजितदादा यांना दूर केले पाहिजे हे क्लिअर होत असल्याचा दावा शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केला आहे. त्यातही यामध्ये अजून काय स्पष्टीकरण पाहिजे तर सकाळच्या भोंग्याला विचारा असा टोलाही त्यांनी खासदार संजय राऊत यांना लगावला.

गेल्या आठवड्यात पवार फॅमिली पैकी कोणाला तरी खासदारकीच्या उमेदवारीवरून अंतर्गत गृह क्लेश झालेला आहे त्याच्यानंतर हा रामायण घडलेला असल्याचेही ते म्हणाले. संजय राऊत हे पत्रकार आहेत. त्यांना बºयाचशा गोष्टी माहित असतात, तुम्ही देखील पत्रकार आहात तर माहिती काढा. मागच्या आठवड्यात गृह क्लेश कशामुळे झाला असा सल्लाही त्यांनी दिला. अजित पवार यांना बाजूला करण्यासाठी सर्व काही खटाटोप राष्ट्रवादीमध्ये सुरू आहे. भाकरी फिरवली पाहिजे, नवीन नेतृत्वाला संधी दिली पाहिजे हा रोष आणि रोख अजित पवार यांच्याकडे  जात असल्याचा दावाही त्यांनी केला.

अमोल कोल्हे पवार यांच्याशी प्रामाणिक आहेत, राष्ट्रवादी पक्षाचे ते खासदार आहेत. पवार यांची जी इच्छा आहे, पवार यांचे जे शब्द आहे, तेच अमोल कोल्हे बोलणार असेही ते म्हणाले. सगळीकडे अजित पवार सुरू असताना ते जयंत पाटलांचे नाव घेणार असतील तर शरद पवार यांची इच्छा काय आहे हे तुम्हाला समजलं पाहिजे, असेही ते म्हणाले. नाका समोर  सरकार बदलले आहे, आता काय.. हे लोक बदला घेणार आहे यांच्या जिभेमध्ये फक्त जोर आहे. बदला घेण्यासाठी मनगटात जोर असावा लागतो हा त्यांच्यात नाही. दिवसाढवळ्या ५० आमदार निघून जातात, तेरा खासदार निघून जातात, नगरसेवक निघून जातात तर हे काय बदला घेणार असा टोलाही त्यांनी उध्दव ठाकरे यांना लगावला.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाthaneठाणेAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवार