शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
4
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
6
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
7
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
8
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
9
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
10
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
11
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
12
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
13
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
14
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
15
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
16
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
17
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
18
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
19
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
20
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा

नर्मदा सुखा आणि बाढ या चक्रात अडकली आहे - मेधा पाटकर

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: May 4, 2024 21:01 IST

अत्रे कट्ट्याच्यावतीने शनिवारी पाटकर यांच्यासह गीता शाह यांना कृतज्ञता पुरस्कार देऊन गौरविले. यावेळी पाटकर पुढे म्हणाल्या की, आज अमेरिकेने १९५१ धरणे तोडून नद्या खुल्या केल्या आहेत.

ठाणे : अवैध रेत खाणी या नर्मदेला संपवत आहे. राजकीय आशिर्वाद असलेले कार्य थांबवू शकत नाही. नर्मदा संपत आहे, पाणी अशुद्ध असून ते पिण्यायोग्य नाही, नर्मदा सुखा आणि बाढ या चक्रात अडकली आहे अशी खंत त्यांनी व्यक्त केली. असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी ठाण्यात व्यक्त केले.अत्रे कट्ट्याच्यावतीने शनिवारी पाटकर यांच्यासह गीता शाह यांना कृतज्ञता पुरस्कार देऊन गौरविले. यावेळी पाटकर पुढे म्हणाल्या की, आज अमेरिकेने १९५१ धरणे तोडून नद्या खुल्या केल्या आहेत. युरोपने चार हजारांच्यावर धरणे तोडली आहे. पण आपल्या भारताने अजूनही ही संकल्पना अंमलात आणली नाही. आज पुनर्वसनाची ३८ वर्षे पुर्ण झाली. ज्यांना विस्थापीत म्हणून उल्लेखले जात नव्हते त्या सर्वांसाठी आदेश काढत काढत आम्हाला ५० हजार कुटुंबाचे पुनर्वसन साध्य करता आले. त्या पलिकडेही काही हजार कुटुंबे बाकी आहेत.आज रेती, सिमेंट यांपासून नद्या वाचवायच्या आहेत, देशाची भूमी वाचवायची आहे. म्हणून आम्ही पर्यायांवर काम करु इच्छितो. प्रत्येक गावा, शहराच्या वस्तीत दवाखान्यात हवे, त्यामध्ये पॅरामेडीकल वर्कर्सचे जास्त स्थान आम्हाला हवे आहे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. संविधानाने जगण्याचा, आजिविकेचा अधिकार ज्यांना मिळत नाही, त्यांच्या नजरेतून एक प्रकारे संविधान तुडवले जाते अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Medha Patkarमेधा पाटकरriverनदी