शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
2
जातीय समीकरण आवश्यकच, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका; संघाने टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान
3
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
4
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
5
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा
6
हरयाणानंतर आता महाराष्ट्रातही भाजपला 'फ्रीबीज'चा फायदा होईल का?
7
मृत्यूनंतर चार वर्षांनी तो बनणार बाप, हायकोर्टानं दिला महत्त्वपूर्ण निर्णय 
8
पिंपरीतील लॉजमध्ये धक्कादायक घटना; प्रेयसीवर वार करून तरुणाने संपवलं जीवन!
9
गुरू ग्रहावर एलियनचे अस्तित्व? NASA ने लॉन्च केले मिशन, कोणती माहिती मिळणार? पाहा...
10
वृद्ध दाम्पत्यानं पाण्याच्या टाकीत उडी मारून संपवलं जीवन, समोर आलं धक्कादायक कारण
11
श्वास घेण्यास त्रास; प्रकृती खालावल्याने भाजप आमदाराला एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईला हलवले!
12
Kalyan: कल्याणमध्ये नामांकित बिल्डरकडून मिस फायर? बिल्डरसह मुलगा जखमी, पोलिसांकडून तपास सुरू
13
Hardik Pandya सोबत दिसणारी ही सुंदर तरुणी कोण? व्हायरल झालेल्या फोटोंमुळे रंगली चर्चा
14
'ही' इलेक्ट्रिक स्कूटर १०,००० रुपयांनी स्वस्त, फुल चार्ज केल्यावर १७० किमी धावणार!
15
लोकसभेला ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणारे नेते शरद पवारांच्या भेटीला
16
रुटचे द्विशतक, ब्रूकचे त्रिशतक! ४०० पार भागीदारी; पहिल्या सामन्यात इंग्लंडची 'दिवाळी', ७ नवे विक्रम
17
सोने ८०० रुपयांनी स्वस्त, सणासुदीतही भाव कमीच राहणार, त्यानंतर अशी उसळी घेणार की...
18
Israel Iran War: इराणवर हल्ला कधी केला जाणार? इस्रायल बैठकीत घेणार अंतिम निर्णय
19
काश्मीरमध्ये समिकरण बदलले, नॅशनल कॉन्फ्रन्सने स्वबळावर गाठला बहुमताचा आकडा, काँग्रेसची साथ सोडणार?
20
ओबीसींमध्ये १५ नव्या जातींचा समावेश; मनोज जरांगेंनी सरकारला खिंडीत गाठलं, म्हणाले...

अंबरनाथ शहरात धुक्याची नव्हे, तर धुराची चादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 4:44 AM

३ ते ४ दिवसांपासून अंबरनाथ शहरावर सकाळच्यावेळी धुक्याची दाट चादर पाहायला मिळत होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून पहाटेच्यावेळी केमिकल ...

३ ते ४ दिवसांपासून अंबरनाथ शहरावर सकाळच्यावेळी धुक्याची दाट चादर पाहायला मिळत होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून पहाटेच्यावेळी केमिकल कंपन्या धूर सोडत असल्याने नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. अचानक इतक्या मोठ्या प्रमाणात धुकं कसे काय आले, हे पाहिले असता, या धुक्याला केमिकलचा दर्प येत असल्याचे समोर आले. त्यामुळे हे धुकं नसून, रासायनिक कंपन्यांमधून करण्यात आलेले केमिकल आणि गॅसचे उत्सर्जन असल्याचे स्पष्ट झाले. अंबरनाथ शहराला लागून मोरीवली एमआयडीसी, आनंदनगर एमआयडीसी आणि वडोळ एमआयडीसी असे ३ औद्योगिक विभाग असून, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात रासायनिक कंपन्या आहेत. यापैकी मोरीवली एमआयडीसीतून सर्वाधिक रासायनिक प्रदूषण होत असल्याचे आजवर घडलेल्या अनेक घटनांमधून समोर आले आहे. अंबरनाथ शहरात अनेकदा रासायनिक प्रदूषणाच्या घटना घडत असून, याबाबत वारंवार तक्रारी करूनसुद्धा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ याकडे दुर्लक्ष करताना पाहायला मिळत आहे.

----------