शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

उल्हासनगर महापालिकेच्या १ लाख ८७ हजार बांधकामांना नोटिसा 

By सदानंद नाईक | Updated: August 25, 2023 18:49 IST

उल्हासनगरात अवैध बांधकामाचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर राज्य शासनाने खास उल्हासनगरसाठी विशेष अध्यादेश काढला.

उल्हासनगर : हिवाळी अधिवेशन २०२२ मधील अधिनियम-३५ द्वारे शहरातील १ लाख ८७ हजार २२५ बांधकामानधारकाना महापालिकेने नोटिसा पाठवून बांधकामे नियमित करण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन केले. गेल्या १७ वर्षात ११२ बांधकामे नियमित झाले असून हजारो प्रस्ताव आजही महापालिका दफ्तरी धूळखात पडले आहेत. 

उल्हासनगरात अवैध बांधकामाचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर राज्य शासनाने खास उल्हासनगरसाठी विशेष अध्यादेश काढला. मात्र अध्यादेशानुसार हजारो प्रस्ताव बांधकाम नियमित करण्यासाठी आले. मात्र आज पर्यंत फक्त ११२ बांधकामे नियमित झाले आहेत. त्यानंतर धोकादायक इमारतीचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर, गेल्या हिवाळी अधिवेशनात त्यामध्ये बद्दल करण्यात आला. अनधिकृत बांधकामे नियमित करण्याबाबत २०२२ (सुधारणा) अधिनियम मंजूर करण्यात आले आहे. अधिनियमाच्या कलम ३ प्रमाणे शहरातील १ लाख ८७ हजार २२५ मिळकतधारकांना नोटीसा देण्यात आल्या आहेत. अधिनियमासोबत असलेल्या नियमावलीतील विहित नमुना 'अ' मध्ये देण्यात आलेले आहे. 

महापालिकेने सरसगट १ लाख ८७ हजार बांधकामांना नोटीसा दिल्या आहेत. यातील ज्यांना बांधकामे नियमित करायचे असतील, त्यांनी बांधकाम नियमित करण्यासाठी अर्ज करावा. हा नोटिसा देण्यामागील महापालिकेचा हेतू आहे. परंतु ज्यांचे बांधकाम नियमित असेल किंवा ज्यांनी आधीच बांधकाम परवानगी घेतली असेल, त्यांनी नियमितीकरणासाठी अर्ज करण्याची आवश्यकता नाही. शहरातील अनधिकृत बांधकाम नियमित करण्याची इच्छा ज्या मिळकतधारकांची आहे, त्यांनी सदर नियमावलीतील प्रपत्र 'ब' आणि 'क' मध्ये भरून त्यांचे बांधकाम नियमित करण्यासाठी महानगरपालिकेत अर्ज सादर करावा. त्यांना लागणारी संपूर्ण मदत तज्ञ समिती कडून करण्यात येईल. 

बांधकाम नियमित झालेल्याना डी फॉर्म महापालिकेच्या तज्ञ समितीकडे बांधकाम नियमित करण्यासाठी आलेल्या अर्जाची छाननी होऊन २२०० रुपये प्रती चौ.मी. प्रमाणे प्रशमन शुल्क आकारण्यात येणार आहे. त्यानंतर संबंधीतांना डी फार्म देण्यात येणार आहे. म्हणजेच बांधकाम नियमित झाल्याचे प्रमाणपत्र दिले जाईल. या सुवर्ण संधीचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आह

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरUlhasnagar Municipal Corporation Electionउल्हासनगर महानगरपालिका निवडणुक 2022