शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या फायद्यासाठी हरयाणाची पुनरावृत्ती करा; अजित पवार यांचं राज्यातील जनतेला आवाहन
2
OBC यादीत महाराष्ट्रातील काही जातींचा समावेश होणार; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची केंद्र सरकारला शिफारस
3
रतन टाटा यांची प्रकृती चिंताजनक, मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात ICU मध्ये दाखल; सूत्रांची माहिती
4
IND vs BAN : विक्रमी विजयासह टीम इंडियाच्या नावे झाली आणखी एक मालिका
5
लाडकी बहीण योजना कधीपर्यंत चालणार? रक्कम किती वाढणार?; मुख्यमंत्री शिंदेंनी दिली माहिती
6
महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये हरियाणाच्या निकालाची पुनरावृत्ती होणार; चंद्राबाबू नायडूंचे भाकित
7
Nitish Reddy अन् Rinku Singh ची दमदार फिफ्टी, टीम इंडियाच्या नावे झाले २ मोठे विक्रम
8
पराभव जिव्हारी, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर काँग्रेस नेते म्हणाले- 'EVM शी छेडछाड...'
9
लेडी सिंघम..!! काजोलच्या हॉट अन् डॅशिंग लूकवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा, पाहा Photos
10
महाराष्ट्र जिंकणं काँग्रेससाठी सोपं नाही, हरयाणाच्या निकालामधून शिकावे लागतील हे धडे
11
लेबनॉनची अवस्था गाझासारखी करू; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा थेट इशारा
12
‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ 
13
Smriti Mandhana ची शानदार फिफ्टी; ५०० धावांचा पल्लाही गाठला, पण...
14
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
15
Shafali Verma चा मोठा पराक्रम; श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गाठला मैलाचा पल्ला
16
अजब गजब फिल्डिंग! Live मॅचमध्ये लाबूशेनने 'असा' उभा केला फिल्डर, अंपायरही चक्रावला (Video)
17
सूरतमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, गुंडांना पाहून मित्र पळाला
18
अमेरिकेसारखी सिस्टम बिहारमध्ये प्रशांत किशोर राबवणार; असं पहिल्यांदाच निवडणुकीत होणार! 
19
‘सुंदर तरुणींनी इथेच थांबा, बाकीच्यांनी…’’, HODवर विद्यार्थिनींनी केला गंभीर आरोप 
20
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान सील, PWD ने लावले कुलूप; कारण काय? पाहा...

जिल्ह्यात झाले केवळ १७ टक्के लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2021 4:29 AM

ठाणे : जिल्ह्यात जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली असून, आतापर्यंत ९९ लाख ४२ हजार नागरिकांपैकी केवळ १५ लाख ९३ ...

ठाणे : जिल्ह्यात जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली असून, आतापर्यंत ९९ लाख ४२ हजार नागरिकांपैकी केवळ १५ लाख ९३ हजार ४४१ जणांचे लसीकरण झाले. आता रोजच्या रोज लसींचा साठा येत असला तरी पुढील दोन दिवस पुरेल एवढाच साठा सध्या शिल्लक आहे, तर २ ते ३ टक्केच डोस वाया जात असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून देण्यात आली. आतापर्यंत केवळ १७ टक्के लोकांचे लसीकरण झाले आहे.

आतापर्यंत झालेले लसीकरण

फ्रन्टलाइन वर्कर

पहिला डोस - ९७,६६२

दुसरा डोस - ४६,२५०

हेल्थ वर्कर

पहिला डोस - ९८,१८७

दुसरा डोस - ५७,१४९

४५ ते ६० वयोगट

पहिला डोस - ५,४७,६७७

दुसरा डोस - ८६,८१९

ज्येष्ठ नागरिक

पहिला डोस - ४,०९,८९७

दुसरा डोस - १,६६,८१७

१८ ते ४४ वयोगट

पहिला डोस - ८२,९८३

जिल्ह्यात केवळ १७ टक्के लसीकरण

५००० डोस शिल्लक

जिल्ह्याकडे उपलब्ध लसींचा साठा - (२९ मे रोजीचा हा साठा आला आहे)

कोविशिल्ड - १७,०००

कोव्हॅक्सिन - ९,४४०

आतापर्यंत झालेले लसीकरण - १५ लाख ९३ हजार ४४१

कोविशिल्ड

पहिला डोस - १०,९०,४०७

दुसरा डोस - २,९५,५८७

कोव्हॅक्सिन

पहिला डोस - ९६,५२३

दुसरा डोस - ५८,८७८

३ टक्के डोस वाया

ठाणे जिल्ह्यात आलेल्या लसींच्या साठ्याचे योग्य नियोजन केले जात आहे. एका कुपीतून दहा जणांना लस दिली जाते. कोविशिल्डमध्ये ११ जणांनाही लस देता येऊ शकते. लस वाया जाऊ नये, असा आरोग्य विभागाचा प्रयत्न आहे. त्यानुसार लसींचे योग्य नियोजन केल्याने आतापर्यंत सुमारे तीन टक्के डोस वाया गेले.

..........

वाचली