शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

मद्याच्या आहारी गेलेल्या गरोदर बारबाला पत्नीची पतीनेच केली हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 22:06 IST

भिवंडी : तालुक्यातील शेतकरी कुटूंबाने मुलाच्या हट्टापायी प्रेमप्रकरणा नंतर बारबालेशी रितीरिवाजा नुसार लग्न केले.ती गरोदर झाल्यानंतर तीची ओटी भरण्याचा कार्यक्रमही केला.तरी देखील  गरोदर असताना ती  मद्याच्या आहारी गेल्याने पतीने तिचा गळा दाबून हत्या केली. तसेच पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने तीचा मृतदेह आपल्या घरामागील जमीनीत पुरल्याचे उघडकीस आल्याने परिसरांत खळबळ माजली ...

ठळक मुद्देमुलाच्या हट्टासाठी शेतकरी कुटूंबाने बारबालेशी लावले लग्नगरोदर स्थितीत दारूच्या आहारी गेलेल्या पत्नीचा गळा घोटलापोलीसांनी पंचासमोर जमीनीत पुरलेला मृतदेह बाहेर काढला

भिवंडी : तालुक्यातील शेतकरी कुटूंबाने मुलाच्या हट्टापायी प्रेमप्रकरणा नंतर बारबालेशी रितीरिवाजा नुसार लग्न केले.ती गरोदर झाल्यानंतर तीची ओटी भरण्याचा कार्यक्रमही केला.तरी देखील  गरोदर असताना ती  मद्याच्या आहारी गेल्याने पतीने तिचा गळा दाबून हत्या केली. तसेच पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने तीचा मृतदेह आपल्या घरामागील जमीनीत पुरल्याचे उघडकीस आल्याने परिसरांत खळबळ माजली आहे.तालुक्यातील अनगाव येथे रहाणारा कल्पेश ठाकरे याचे सुमारे अडीच वर्षांपूर्वी मुंबईतील बारबाला माई हिच्याशी प्रेमसंबंध जुळून आले. या प्रेमसंबधानंतर त्यांनी रजीस्टर विवाह केला. ही बाब त्याच्या घरी कळाल्यानंतर कल्पेशच्या घरातील सर्वांनी दोघांचे रितीरिवाजानुसार लग्न करून दिले.या प्रसंगी राजस्थानवरून मुलीच्या घरातील कुटूंब आले होते.आनगावमध्ये रहात असताना या विवाहितेने संसाराची व समाजाची पर्वा न करता गरोदर स्थितीत ती दारू आणि सिगारेटच्या आहारी गेली. त्यामुळे ठाकरे कुटूंबांनी आंबाडी येथे दोघांना भाड्याने फ्लॅट घेऊन दिला. तेथे तीच्या दारू पिण्यावरून दोघांमध्ये भांडणे होऊ लागली. त्यांचे भांडण विकोपाला गेल्यानंतर रविवारी रात्री दरम्यान कल्पेशने तीची गळा दाबून हत्या केली आणि तिचा मृतदेह आनगांव मधील घराच्या मागील जमीनीत पुरून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. तसेच कल्पेश सुदाम ठाकरे याने गणेशपुरी पोलीस ठाण्यात आपली पत्नी माई ही सोमवार पासून बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आणि तीचा शोध घेण्यासाठी पोलीसांकडे दगादा लावला.त्यामधून तपास सुरू असताना पोलीसांनी कल्पेशला पोलीसी हिसका दाखविताच त्याने हे कृत्य केल्याचे कबूल केले.त्याने आपल्या पत्नीचा मृतदेह पुरलेली जागा पोलीसांना दाखविली. सोमवार रोजी सकाळी या जागेवर ग्रामिण पोलीस उप अधीक्षक काटकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर ढोबे यांनी घटनास्थळी पंच म्हणून नायब तहसीलदार प्रकाश पाटील आणि स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मातीत पुरलेला माईचा मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदना करिता स्वर्गीय इंदिरा गांधी उपजिल्हा रु ग्णालयात पाठविण्यात आला. या प्रकरणी पोलीसांनी कल्पेश ठाकरे यांस अटक केली आहे. आनगावातील प्रतिष्ठीत शेतकरी कुटूंबांनी केलेल्या सत्कर्माने मुलाचे भविष्य न बनता त्याची अखेर अशी झाल्याने परिसरांत दु:ख व्यक्त केले जात आहे.

टॅग्स :BhiwandiभिवंडीMurderखून