शहरं
Join us  
Trending Stories
1
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
2
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
3
तिरुमला तिरुपती लाडू वाद: प्रकाश राज यांचा DCM पवन कल्याण यांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
4
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
5
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
6
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
7
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ
8
TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?
9
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
10
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
11
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
12
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
13
"गोली का जवाब गोले से...!"; गृह मंत्री अमित शाह यांची कश्मिरात गर्जना; विरोधकांवरही निशाणा
14
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
15
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
16
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक
17
'खोसला का घोसला'मधील लोकप्रिय अभिनेत्याचा भीषण अपघात, ICU त उपचार सुरु
18
Leela Palace IPO: पैशांची व्यवस्था करून ठेवा! आता दिग्गज हॉटेल ब्रँडचाही येणार IPO; पाहा डिटेल्स
19
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
20
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी

घोलाईनगर, रेती बंदर उड्डाणपूलाला रेल्वेची मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2015 10:04 PM

अनेक वर्षांपासून रेतीबंदर आणि घोलाई नगर येथील स्थानिकांनी पादचारी पुलाची मागणी केली होती.

ठाणे : अनेक वर्षांपासून रेतीबंदर आणि घोलाई नगर येथील स्थानिकांनी पादचारी पुलाची मागणी केली होती. राष्ट्रवादीचे आ. जितेंद्र आव्हाड यांनी याचा पाठपुरावा केल्यानंतर अवघ्या २० दिवसात या दोन्ही पुलांना मंजूरी दिल्याचे पत्र मध्य रेल्वे विकास कॉर्पोरेशनने दिले आहे. एमएसआरडीसीच्या माध्यमातून या पुलाची उभारणी करण्यात येणार आहे. रेतीबंदर भागात रेल्वेने भिंत बांधल्यामुळे पादचाऱ्यांना जीव धोक्यात घालून रुळ ओलांडावे लागत होते. या पार्श्वभूमीवर पादचारी पुलाची निकड निर्माण झाली होती. स्थानिकांनी या पुलांची मागणी केल्यानंतर आ. आव्हाड यांनी रेल्वे विकास कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून ५ मे रोजी पत्र दिले होते. त्याच पत्राच्या अनुषंगाने २६ मे रोजी कार्पाेरेशनचे मुख्य प्रकल्प व्यवस्थापक परमजीत सिंग यांनी या दोन्ही पुलांच्या उभारणीला हिरवा कंदील दिल्याचे आव्हाड यांनी सांगितले. या पुलांमुळे १५ ते २० हजार पादचाऱ्यांची सोय होणार असून पुलांअभावी रेल्वे मार्ग ओलांडणाऱ्या प्रवाशांचा नाहक बळी जाणार नाही.