शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
2
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
3
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
4
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
5
Mumbai Rain: मुंबईच्या पूर्व उपनगरात तुफान पाऊस; भांडूप, मुलुंडमध्ये रस्त्याला आलं नदीचं रुप!
6
"मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण…’’ अजित पवार यांनी सांगितली नेमकी अडचण  
7
कोहली-रोहितला 'स्पेशल ट्रीटमेंट'? माजी क्रिकेटर थेट BCCI वर कडाडला
8
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
9
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
10
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
11
मनू भाकरचे नेटकऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर; त्या घटनेवरुन ट्रोल करणाऱ्यांना सांगितला देशहिताचा विचार
12
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
13
‘लाडकी बहीण’ योजनेत पुन्हा गैरप्रकार समोर; ६ लाडक्या भावांचे अर्ज, ‘असा’ लागला शोध
14
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?
15
Akshay Shinde Encounter News अक्षय शिंदे एन्काउंटरप्रकरणी कोर्टाने पोलिसांना विचारले हे १० प्रश्न; न्यायाधीशांना ५०० राउंड फायर केल्याचा अनुभव
16
“२ महिने राहिले, राज्यात सरकार बदलल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही”; शरद पवारांचा निर्धार
17
क्रूरतेचा कळस! सहावीतील मुलाला शिक्षकाने काठी फेकून मारली, विद्यार्थ्याची दृष्टी गेली
18
“ब्रिजभूषण सिंहचा एन्काउंटर का केला नाही, RSSच्या लोकांना वाचवायला अक्षय शिंदेला संपवले”
19
'शरद पवार दैवत'ने अजित पवारांचं वाढवलं टेन्शन, सुप्रीम कोर्टात पोहोचलं प्रकरण
20
तिरुपती बालाजी मंदिर लाडू वादावर असदुद्दीन ओवेसी यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

ठाणे जिल्ह्यात चार दिवस पाऊस थंडवणार; तानसाचे ११ तर मोडक सागरचे दोन दरवाजे उघडले

By सुरेश लोखंडे | Published: July 28, 2023 6:43 PM

ठाणे जिल्ह्यात संततधार सुरू असलेला पाऊस आता पुढील पाच दिवस थंडवणार आहे.

ठाणे : जिल्ह्यात संततधार सुरू असलेला पाऊस आता पुढील पाच दिवस थंडवणार आहे. मात्र आतापर्यंत पडलेल्या संततधार पावसामुळे तानसा पाठोपाठ मोडक सागरही भरले आहे. या दोन्ही धरणांचे अनुक्रमे ११ व दोन दरवाजे उघडण्यात आले आहे. या धरणांसह बारवी धरणा खालील गांवाना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. बारवी धरणात सध्या ९१ टक्के पाणी साठा तयार झालेला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास धरण भरण्याची दाट शक्यता आहे.

जिल्ह्यातील पावसाचा शुक्रवारी ऑरेंज अलर्ट होता. त्यामुळे शाळा, महाविद्यालयांना सुटी देण्यात आली होती. मात्र पुढील तीन दिवस एलो अलर्ट असून एक दिवस ग्रीन अलर्ट हवामान खात्याने जारी केला आहे. त्यामुळे तब्बल महिन्याभरापासून सुरू असलेला पाऊस आता काही दिवस थंडवणार असल्याचा आंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरात कमी अधीक पाऊस पडला. यामध्ये सर्वाधिक अंबरनाथला सरासरी३१.३८ मिमी., भिवंडीला १४.३३ मिमी, कल्याणला २६.३० मिमी, मुरबाडला २७.१० मिमी, शहापूरला २७.२५मिमी. आणि ठाणे तालुक्यात २३.२९ मिमी. पाऊस सकाळपासून सायंकाळपर्यंत पडल्याची नोंद घेण्यात आली आहे. धरणांच्या पाणलोटातही पावसाचा जोर कायम आहे. मोडक सागर भरल्यामुळे आता या धरणातून पाच हजार २२ क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर तानसा धरणातून १२ हजार १०० क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे. बारवी धरण कोणत्याही क्षणी भरण्याच्या स्थितीत आहे.

तलावांमधील पाणी साठा -धरणाचे नाव - साठा दलघमीमध्ये- टक्के

  • भातसा - ६४९.६६ - ६८.९६ टक्के
  • अ.वैतरणा -१९९.६३- ६०.२५
  • आंध्रा - २३१.१२ - ६८.१५
  • मो.सागर - १२८.९३- १००
  • तानसा - १४४.४८- ९९.५८
  • म.वैतरणा- १५४.२५- ७९.७०
  • बारवी - ३११.३१- ९१.४३
टॅग्स :thaneठाणेRainपाऊस