शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

चुकीच्या दंडाची पावती होते रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2019 01:00 IST

गेल्या काही दिवसांत हे नियम न मोडता, दंडाची पावती येत असल्याने बनावट नंबरप्लेट वापरले जात असल्याचे प्रकार समोर येऊ लागले आहेत. त्यामुळे ई-चलन प्रणालीबाबत ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलीस उपायुक्त अमित काळे यांच्याशी साधलेला संवाद

- पंकज रोडेकरई-चलन प्रणालीमुळे वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवणाऱ्यांना आता त्यांच्या मोबाइलवर दंडाची पावती पाठवली जात आहे. मात्र, गेल्या काही दिवसांत हे नियम न मोडता, दंडाची पावती येत असल्याने बनावट नंबरप्लेट वापरले जात असल्याचे प्रकार समोर येऊ लागले आहेत. त्यामुळे ई-चलन प्रणालीबाबत ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलीस उपायुक्त अमित काळे यांच्याशी साधलेला संवादई -चलन प्रणालीत काही त्रुटी आहे का?ई- चलन प्रणाली ही सद्यस्थितीत पाच पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सुरू झाली आहे. या प्रणालीमुळे वाहतूक पोलीस आणि वाहन चालक-मालकांमध्ये होणारे वादविवादाचे प्रकार कमी झाले आहे. त्यातच, महसूल गोळा करण्याचे काम हे वाहतूक पोलिसांचे मूळातच नाही. यामुळे आता वाद न घालता, फक्त फोटो क्लिक करण्याचे काम पोलिसांमार्फत केले जात आहे. या प्रणाली कितीवेळा नियम मोडला आहे. किती शिलकी दंड आहे. हे तातडीने समजते. त्यातून ठाणे पोलिसांनी वारंवार नियम मोडणाºया एकाकडून ५० हजारांचा दंड आकारला आहे. त्यातच ही प्रणाली योग्य असून सध्या कोणतीही सुधारणा करायची गरज आहे असे वाटत नाही. तर एखाद्या वाहतुकीच्या नियमाची दुरुस्ती किंवा वाढ करता येई शकते.बनावट नंबरप्लेटचा वापर करण्याचेप्रकार वाढले आहेत का?कारवाईवेळी बनावट नंबरप्लेट असल्याचे समजत नाही. मात्र, ते निदर्शनास आल्यावर त्यासंदर्भात रिपोर्ट ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाकडे पाठवला जातो. त्या विभागाकडून नंबरप्लेटची तपासणी होते. त्यानंतर संबंधित विभागाकडून कारवाई होऊ शकते. तसेच त्यांनी याबाबत पुढाकार घेऊन तक्रार पोलीस ठाण्यात करायची आहे. त्यानुसार गुन्हे दाखल होतील.वाहनचालक, मालकांना काय आवाहन कराल?ेवाहनचालकांनी वाहतूक नियमांचे तंतोतन पालन केल्यास दंड होणारच नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. सध्या जो तो गाईघडबडीत सर्रास वाहतूक नियम पायदळी तुडवताना दिसतो. नियमांचे पालन करावे, यासाठी दरवर्षी जनजागृती केली जाते.नियम न मोडता येणारी दंडाची पावती भरायची का?नियम न मोडता ही या प्रणालीद्वारे दंडाची पावती शक्यतोकोणाला पाठवली जात नाही. पण तुरळक प्रमाणात हे प्रकार समोर येत आहेत. अशा तक्रारी आल्यावर त्या चालकाला दंड न भरता त्याच्या आलेल्या तक्रारीची पहिली तपासणी के ली जाते. त्यात तो दोषी नसल्यासचे आढळून आल्यावर त्याच्याकडून दंड न घेता ती दंडाची पावती रद्द केली जाते. काही तुरळक प्रकारात बनावट नंबरप्लेट लावण्याचे प्रकार दिसत आहेत.दोषी नसलेल्या वाहनचालकाला पाठवलेली दंडाची पावती रद्द होते.तो रद्द करण्याचा तेवढा अधिकार आम्हाला आहे. - अमित काळे, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीthaneठाणे