शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
2
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
3
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
4
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
5
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
6
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
7
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
8
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
9
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
10
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
11
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
12
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
13
राहुल गांधी यांच्याविरोधात तामिळनाडुतील 30 पोलिस ठाण्यात तक्रारी; कारण काय?
14
ऑडिशनमध्ये १०० वेळा रिजेक्ट झाला 'हा' स्टारकिड; डिप्रेशनचाही केला सामना, म्हणाला...
15
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
16
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
17
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान, या पदावर विराजमान होणाऱ्या देशातील दुसऱ्या महिला
18
दिंडोरीत 'आत्राम' पॅटर्न? अजित पवारांचं गोकूळ झिरवळांनी वाढवलं टेन्शन!
19
IND vs BAN : दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई; 'त्या' २० जणांवर FIR दाखल
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

ग्रामीण परिसरातील रुग्णालय अद्यावत नसल्याने उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयावर रुग्णांचा भार कमी करा; सामाजिक संघटनेची मागणी 

By सदानंद नाईक | Published: September 26, 2023 6:39 PM

ग्रामीण परिसरातील शासकीय रुग्णालय अद्यावत नसल्याने, मध्यवर्ती रुग्णालयावर रुग्णांचा अतिरिक्त भार पडल्याचा आरोप सामाजिक संघटनेने केला.

उल्हासनगर : ग्रामीण परिसरातील शासकीय रुग्णालय अद्यावत नसल्याने, मध्यवर्ती रुग्णालयावर रुग्णांचा अतिरिक्त भार पडल्याचा आरोप सामाजिक संघटनेने केला. त्यासाठी ग्रामीण रुग्णालय अद्यावत करण्याची मागणीने जोर पकडला आहे.

उल्हासनगरातील मध्यवर्ती रुग्णालयात कर्जत, कसारा, शहापूर, मुरबाड, अंबरनाथ, बदलापूर, कल्याण ग्रामीण परिसरातून शेकडो रुग्ण उपचार करण्यासाठी येतात. अंबरनाथ, बदलापूर, कर्जत, कसारा, खर्डी, गोवेली, शहापुर, मुरबाड आदी परिसरात शासकीय जिल्हा ग्रामीण रुग्णालय आहेत. मात्र तेथील रुग्णालय अद्यावत नसल्याने, तेथील नागरिक मध्यवर्ती रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येतात. बाह्यरुग्ण विभागात दररोज १८०० रुग्णांची नोंद होत असून ती संख्या जिल्ह्यात सर्वाधिक आहेत. २०० बेडच्यां मध्यवर्ती रुग्णालयात ३०० पेक्षा जास्त रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती जिल्हाशल्य चिकित्सक डॉ मनोहर बनसोडे यांनी दिली असून रुग्णालयावर अतिरिक्त भार पडत असल्याचे ते म्हणाले आहे. 

मध्यवर्ती रुग्णालयातील रुग्णांची संख्या बघता ग्रामीण परिसरातील शासकीय रुग्णालय अध्यावत नसल्याने गर्दी होत आहे. असा आरोप महामाया असंगठित महिला कामगार संघटना, अँड वनिता ओवळेकर, द समर्पण फाउंडेशनचे प्रशांत चंदनशिवे यानी करून ईमेल द्वारे प्रशासनास याबाबत माहिती दिली आहे. जिल्हातील कोणत्याही रुग्णालयात १८०० पेक्षा जास्त रुग्णांची नोंद बाह्यरूग्ण विभागात नाही. शासनाच्या आरोग्य विभागाने मध्यवर्ती रुग्णालयातील रुग्णांची गर्दी पाहता, कळवा ठाणे येथील रुग्णालया प्रमाणे मदत करण्याची मागणीही होत आहे.

टॅग्स :thaneठाणेulhasnagarउल्हासनगर