शहरं
Join us  
Trending Stories
1
CM शिंदेंनी शिवसेनेचा पहिला उमेदवार केला जाहीर, जयस्वालांना 'या' मतदारसंघातून तिकीट
2
Shubham Lonkar: अकोल्याचा शुभम वर्षभरापासून लॉरेन्स टोळीच्या संपर्कात
3
भुजबळ-जरांगे समर्थक आमने-सामने; महामार्गावरील वाहतूक रोखली, येवल्यात तणाव!
4
Ind vs Aus Women: भारताच्या आशा मावळल्या! ऑस्ट्रेलियाने 9 धावांनी केला पराभव
5
पुण्यात काँग्रेसमध्ये तिकिटासाठी गर्दी! २१ विधानसभा मतदारसंघासाठी झाल्या मुलाखती
6
छातीत कळ आली अन्...; नांदेडमध्ये 'लाडकी बहीण' कार्यक्रमाला आलेल्या महिलेचा मृत्यू
7
मोठी बातमी! बाबा सिद्धिकी हत्या प्रकरणात पुण्यातून एकाला अटक, आरोपी कोण?
8
Baba Siddique : 'ती' पोस्ट करणारा अकोल्याचा शुभम लोणकर भावासह फरार, पोलिसांकडून शोध
9
बाबा सिद्दिकींच्या हत्येमागे 'रिअल इस्टेट' कनेक्शन?; केआरकेच्या पोस्टमुळे नवी चर्चा
10
Baba Siddique यांना खरंच वाय दर्जाची सुरक्षा होती का? अखेर उत्तर मिळालं
11
बाबा सिद्दिकी हत्याकांडातील चौथ्या आरोपीची ओळख पटली; पोलीस जसीन अख्तरच्या मागावर
12
नाशिकमध्ये अग्निवीरांचा मृत्यू; राहुल गांधींचे पंतप्रधान मोदी-राजनाथ सिंहांना तीन सवाल
13
'महाराष्ट्र राजकीय परिवर्तनासाठी सज्ज', विधानसभा निवडणुकीबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
14
१६ ऑक्टोबरला नवीन पल्सर लाँच होणार? पहिल्या सीएनजी बाईकला टक्कर देणार!
15
चांदीने १ लाखाचा टप्पा केला पार; जाणून घ्या कोणत्या शहरात किती दर?
16
बाबा सिद्दिकी हत्या : एका आरोपीला पोलीस कोठडी, तर दुसऱ्याला..., न्यायालयाचा आदेश काय?
17
बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी केली फेसबुक पोस्ट; पोलिस घरी पोहोचले, त्याआधीच शुभम झाला गायब
18
Baba Siddique : "२०१९ ला जेलमध्ये गेला, जामीन कसा मिळाला माहीत नाही; ११ वर्षांपूर्वीच घरातून हाकलून दिलं"
19
"उद्धव ठाकरे, सारखं वाघनखं काढतंय; एकनाथ शिंदे, ते एक पुष्पा वेगळंच"; राज ठाकरे बरसले
20
"मी तुमचा चित्रपट बनवेन - एक था MLA", दाऊद इब्राहिमनं एकदा बाबा सिद्दिकींना दिली होती धमकी

फायनान्स कंपनीच्या विरोधातील रिक्षाचालकांचे उपोषण यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 4:43 AM

वर्षभर कोरोनामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते. रिक्षाचालक जवळपास वर्षभर घरी होते. यापैकी बहुतांश रिक्षाचालकांनी त्यांच्या रिक्षा कर्ज काढून ...

वर्षभर कोरोनामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते. रिक्षाचालक जवळपास वर्षभर घरी होते. यापैकी बहुतांश रिक्षाचालकांनी त्यांच्या रिक्षा कर्ज काढून घेतल्या होत्या. रिक्षाचालक घरी असतानाही त्यांच्याकडे फायनान्स कंपन्यांकडून हप्ते भरण्यासाठी तगादा लावला जात होता, तसेच हप्ते न भरल्यास त्यांच्या रिक्षा उचलून नेल्या होत्या. फायनान्स कंपनीचे रिकव्हरी एजंट हे गुंड प्रवृत्तीचे असून त्यांना विरोध केल्यास मारहाण, शिवीगाळ यांसारखे प्रकारही घडत होते. या सर्व परिस्थितीला कंटाळून २४ ऑगस्ट रोजी रिक्षाचालकांनी तहसील कार्यालयाबाहेर उपोषण सुरू केले. रिक्षाचालकांनी प्रहार जनशक्तीचे संस्थापक आणि राज्यमंत्री बच्चू कडू यांना निवेदन दिले होते. बच्चू कडू यांनी या निवेदनाची दखल घेत फायनान्स कंपनीशी संपर्क केला आणि रिक्षाचालकांना हप्ते भरण्यास सवलत देण्यास सांगितले. कडू यांच्या मध्यस्थीनंतर फायनान्स कंपनीने या रिक्षाचालकांना मुदत वाढवून दिली. त्यामुळे रिक्षाचालकांनी आमरण उपोषण मागे घेतले आहे.

------------