शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

ठाण्यातील सात न्यायाधीशांच्या बदल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 05:17 IST

मुंबई उच्च न्यायालयाने राज्यातील १५८ न्यायाधीशांच्या बदल्या केल्या आहेत.

ठाणे : मुंबई उच्च न्यायालयाने राज्यातील १५८ न्यायाधीशांच्या बदल्या केल्या आहेत. यात ठाण्यातील सात न्यायाधीशांचा समावेश आहे. या सर्वांना ३ जून पूर्वी हजर व्हावे लागणार असल्याचे उच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार जनरल एस.पी. तावडे यांनी आदेशात म्हटले.ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयातील न्यायमूर्ती एच.एम. पटवर्धन यांची सातारा सत्र न्यायालयात, के.आर. पाटील यांची बीडला, एस.ए. सिन्हा यांची अमरावती न्यायालयात, ए.व्ही. चौधरी इनामदार यांची कोल्हापूरला, डी.वाय. गौड यांची धुळे न्यायालयात, एस.आर. भोसले यांची शहर सिव्हिल कोर्ट मुंबई येथे तर,आर.एन. माजगावकर यांची हिंगणघाट येथे बदली झाली आहे.राज्याच्या विविध न्यायालयांतून ठाणे जिल्हा न्यायालयात सात न्यायाधीशांच्या बदल्या झाल्या आहेत. यात डी.जी. मुरूमकर यांची पुण्याहून, एस.एस. घोडके यांची नाशिक इंडस्ट्रियल कोर्ट, ए.व्ही. कदम यांची कोल्हापूर येथून, आर.एस. गुप्ता यांची नंदुरबार येथून, डी.एच. कळसुलकर यांची सातारा येथून, आर.आर. वैषण यांची सांगली येथून, तर ए.एस. पंढरीकर यांची खामगाव येथून ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयात बदली झाली आहे.