शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

विस्थापितांच्या पुनर्वसनासाठी शिवसेना व भाजपाचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 22:55 IST

आधी पुनर्वसन मगच धरण; मोबदला न मिळाल्यास काम सुरु करु देणार नसल्याचा घेतला पवित्रा

विक्रमगड : तालुक्यातील साखरे ग्रामपंचायत हद्दीमध्ये देहर्जा प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे. मात्र, अजून पर्यत पुनर्वसनाचा मार्ग न निघाल्याने हे काम बंद करण्यासाठी शुक्रवारी शिवसेनाभाजपाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करुन काम बंद केले. जो पर्यत योग्य मोबदला मिळत नाही तो पर्यत हे काम सुरू करायचे नाही असा पवित्रा आदोलकानी घेतला.या साखरे ग्रामपंचायत हद्दीतील व खुडेद हद्दीतील २७५ कुटुंबाचे पुनर्वसनाचा प्रश्न रेगाळला आहे. यासाठी आधी पुनर्वसन मगच धरण अशी मागणी आहे. या प्रकल्पात कुंडाचापाडा, महालपाडा, तसेच हनुमानपाडा, पवारपाडा यागावाचा पुनवर्सनाचा ८ प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकल्पात अनेकाची घरे जातात तर काहीची जमिनी जातात यासाठी योग्य सर्व्हेक्षण करून योग्य माबदल दयावा तसेच कुटुंबातील एक व्यक्तीला शासकीय सेवेत द्यावे अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.या आदोलनात भाजप शिवसेनेचे राजकीय मंडळी एकत्र आली. यामध्ये कोकण पांटबधारे विभागाचे उपाध्यक्ष जगदिश धोंडी, प्रकाश निकम जिल्हापरिषदसदस्य, सागर आळशी, महेश आळशी , योगेश भानुशाली, आदी जण उपस्थित होते. या बाबत अजून कोणताच ठोस निर्णय झाला नसुन याबाबत जिल्हाधिकारी यांच्या कडे बैठक लाऊन हा निर्णय घेण्यात येणार असल्याचे आदोलन कत्याँनी सांगितले पंरतु अधिकारी मात्र काहीच सागू शकले नाही

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाDamधरण