शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

ठाणे मनपा क्षेत्रातील काही अतिवृष्टीबाधित अद्यापही मदतीपासून वंचित

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2019 16:05 IST

ठाणे शहरात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी महानगरपालिकेच्या माध्यमातून मदत करण्याचे आदेश दिले.

ठाणे -  ठाणे शहरात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी महानगरपालिकेच्या माध्यमातून मदत करण्याचे आदेश दिले. त्यानुसार 9 व 10 ऑगस्ट पर्यंत मदतीचे वाटप करण्यात आले. मात्र पालिका क्षेत्रातील काही अतिवृष्टीबाधितांना अद्याप मदत मिळालेली नाही. त्यामुळे यासंदर्भात नौपाडा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त यांची भेट घेणारअसल्याचे पुरग्रस्तांनी सांगतिले. 

 उपायुक्त अशोक बुरपुल्ले, संदीप माळवी, मनीष जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली मुंब्रा ,दिवा उथळसर ,मानपाडा ,नौपाडा कोपरी प्रभाग समितीतील जवळपास सहा हजार नागरिकांना  पाच किलो गव्हाचे पीठ, तांदूळ, डाळी, तेल, मीठ कांदे-बटाटे आदि साहित्याचे वाटप करण्यात आले.

परंतु ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील मध्यवर्ती भाग असलेला नौपाडा येथील भानजीवाडी ,भास्कर कॉलनी, चिखलवाडी, तबेला येथील अतिवृष्टी बाधितांना कुठलीही मदत अद्याप पर्यंत मिळालेली नाही. संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा केली असता उद्या होईल, उद्या होईल असे सांगण्यात येते. वास्तविक ठाणे शहरामधील नौपाड्यातील हा मध्यवर्ती सखल भाग असलेला  परिसर मोठ्या प्रमाणात जलमय होत असल्याने येथील नागरिकांना तातडीने मदत मिळणे अपेक्षित होते. परंतु  कुठली ही मदत न मिळाल्याने यासंदर्भात नौपाडा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त यांची 20 ऑगस्ट रोजी दुपारी 12.30 वा भेट घेऊन तातडीने मदत मिळण्यासंदर्भात आग्रही मागणी करणार आहोत, असे स्थानिकांनी सांगितले. 

टॅग्स :divaदिवाfloodपूर