शहरं
Join us  
Trending Stories
1
रतन टाटा यांची प्रकृती चिंताजनक, मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात ICU मध्ये दाखल; सूत्रांची माहिती
2
लाडकी बहीण योजना कधीपर्यंत चालणार? रक्कम किती वाढणार?; मुख्यमंत्री शिंदेंनी दिली माहिती
3
महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये हरियाणाच्या निकालाची पुनरावृत्ती होणार; चंद्राबाबू नायडूंचे भाकित
4
Nitish Reddy अन् Rinku Singh ची दमदार फिफ्टी, टीम इंडियाच्या नावे झाले २ मोठे विक्रम
5
पराभव जिव्हारी, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर काँग्रेस नेते म्हणाले- 'EVM शी छेडछाड...'
6
लेडी सिंघम..!! काजोलच्या हॉट अन् डॅशिंग लूकवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा, पाहा Photos
7
महाराष्ट्र जिंकणं काँग्रेससाठी सोपं नाही, हरयाणाच्या निकालामधून शिकावे लागतील हे धडे
8
लेबनॉनची अवस्था गाझासारखी करू; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा थेट इशारा
9
‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ 
10
Smriti Mandhana ची शानदार फिफ्टी; ५०० धावांचा पल्लाही गाठला, पण...
11
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
12
Shafali Verma चा मोठा पराक्रम; श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गाठला मैलाचा पल्ला
13
अजब गजब फिल्डिंग! Live मॅचमध्ये लाबूशेनने 'असा' उभा केला फिल्डर, अंपायरही चक्रावला (Video)
14
सूरतमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, गुंडांना पाहून मित्र पळाला
15
अमेरिकेसारखी सिस्टम बिहारमध्ये प्रशांत किशोर राबवणार; असं पहिल्यांदाच निवडणुकीत होणार! 
16
‘सुंदर तरुणींनी इथेच थांबा, बाकीच्यांनी…’’, HODवर विद्यार्थिनींनी केला गंभीर आरोप 
17
राहुल गांधींच्या पत्त्यावर ऑनलाइन जलेबी ...; काँग्रेसच्या जखमेवर भाजपनं चोळलं मीठ!
18
BREAKING: घाटकोपरच्या नारायण नगरमध्ये भीषण आग, नागरिकांची धावपळ; दाट लोकवस्तीमुळे परिसरात घबराट
19
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान सील, PWD ने लावले कुलूप; कारण काय? पाहा...
20
शरद पवारांची चालाख खेळी: हजारो इच्छुकांच्या मुलाखती, पण बारामतीतील पत्ता राखून ठेवला!

बंद कंपनीत महिलेचा संशयास्पदरित्या मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 4:25 AM

लोकमत न्यूज नेटवर्क भातसानगर- मुंबई-नाशिक महामार्गावरील कळमगाव हद्दीतील बंद असलेल्या कंपनीत एका महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

भातसानगर- मुंबई-नाशिक महामार्गावरील कळमगाव हद्दीतील बंद असलेल्या कंपनीत एका महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आशा अतुल तिवारी असे मृत महिलेचे नाव असून ती टिटवाळा येथे राहणारी आहे. या महिलेची हत्या झाली की आत्महत्या, याबाबत संभ्रम झाल्याने पोलीस चक्रावले असून महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जे.जे. रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

मुंबई-नाशिक महामार्गावरील कळमगाव हद्दीतील हॉटेल हिल टॉपच्या पुढे सिद्धेश्वर फूड्स ही कंपनी गेल्या अनेक महिन्यांपासून बंद स्थितीत आहे. या कंपनीत एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती शहापूर पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आशा तिवारी (४०) ही टिटवाळा येथे राहणारी महिला कंपनीच्या पहिल्या मजल्यावरून खाली पडल्याने तिच्या डोक्याला झालेल्या गंभीर जखमांमुळे तिचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज शहापूर पोलिसांनी वर्तवला आहे. साधारण दोन दिवसांपूर्वी ही घटना घडली असून त्या महिलेचा पडून मृत्यू झाला की हत्या झाली, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. पोलिसांनी मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी मृतदेह शवविच्छेदनासाठी जे.जे. रुग्णालयात पाठविण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजकुमार उपासे यांनी दिली. याबाबत अधिक तपास शहापूर पोलीस करीत आहेत.